<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-26604796</id><updated>2012-02-16T23:13:55.403+05:30</updated><title type='text'>anudinee</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>36</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-4123416641775051994</id><published>2009-08-29T18:05:00.001+05:30</published><updated>2009-08-29T18:12:42.577+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>दिवस नेमका कधी सुरु होतो आणि कधी संपतो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाही हा प्रश्न वाचून तुम्हाला मी खुळा आहे अस वाटेल कदाचीत! परंतु खरच हल्ली मला हा प्रश्न वरचेवर सतावायला लागलाय. जेव्हा जेव्हा मी रेलवे तिकीट काढायला जातो तेव्हा तेव्हा तर माझ्या विचारांची गाडी हटकून या प्रश्नाशी येउन थांबते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता बघा, शनिवारी रात्री, म्हणजे २९ ऑगस्ट च्या रात्री १२:&lt;span class=""&gt;३० ला &lt;/span&gt; पुण्याला गाडीत बसायचे असेल तर तिकिट काढताना कुठल्या तारखेचे काढाल? २९ तारीख टाकाल का? टाकलीत तर फसाल कारण रात्री १२ नंतर तारीख बदलते. म्हणजे अगदी विरोधाभासी वाक्यात सांगायचे तर "रात्री १२ नंतर दिवस बदलतो!" आहे की नाही अचंबीत करणारी गोष्ट?&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणजे दिवस आणि रात्र या शब्दांना अर्थच नाही? भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट आहे, ध्वजारोहण वगैरे कार्यक्रम सकाळी किंवा दिवसा ७ वाजता होतात. पण तरी सुद्धा नेहरूंनी केलेले भाषण हे शेवटी १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजताच केले होते ना?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण इंग्रजांकडून ब-याच गोष्टी जशाच्या तशा उचलल्या, ही त्यातलीच एक.खर म्हणजे रात्री १२ वाजता नवा दिवस सुरु होणार ही कल्पना कोणाची हे शोधून काढणे रंजक ठरेल. कारण भारतीय इतिहासात अशी नोंद असण कठीण आहे. ज्या संस्कृतीने सूर्याला "मीत्र" म्हंटलय ती संस्कृती त्याच्या आगमनानेच नवीन दिवसाचा प्रारंभ करणारी असली पाहीजे, त्याची पाठ वळताच दिवसाचा शुभारंभ करणारी नव्हे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण माझ्या मते आपण उप-यांकडून आपल्याला सोयीच्या ठरतील अशाच गोष्टी उचलल्या, चांगल्या असल्या तरी परंतु गैरसोईच्या ठरतील अश्या चांगल्या सवयी मात्र घेतल्या नाहीत. जर नवा दिवस पहाटे ५:३० ला सुरु झाला तर लवकर उठावे लागेल, नवीन वर्षाच्या स्वागताला मद्यधुंद होवुन पहाटे ५:३० ला उठणे केवळ अशक्य! त्यापेक्षा १२ पर्यंत धुंद होवुन नवा दिवस  सुरु झाला म्हणत १०-१२ तास झोपणे सहज शक्य!&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या सर्व विचार मंथनाचा उद्देश असा कि मी आजही वाट बघतोय अशा एका बापुड्याची ज्याला दिवसाचे उत्साहाने स्वागत करणे म्हणजे काय हे कळलेय आणि जो माझ्या येत्या वाढदिवशी मला रात्री १२ ला झोपेतून उठवून ’हॅपी बर्थडे’ न म्हणता सकाळी ५:३०-६:०० ला ’गूड मॉर्निंग’ म्हणत ’हॅपी बर्थडे’ म्हणेल याची.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-4123416641775051994?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/4123416641775051994/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=4123416641775051994' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/4123416641775051994'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/4123416641775051994'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2009/08/blog-post_29.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-4123959403447234437</id><published>2009-08-23T20:57:00.002+05:30</published><updated>2009-08-23T21:06:11.857+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>घामाचा वास किती लोकांना आवडतो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;बस, लोकल अथवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी सर्वात प्रकर्षाने जाणवणारा गंध म्हणजे घामाचा गंध! आणि हल्लीच्या टापटिपीनी राहाणा-या जगात या वासाला काहीच किंमत नाही. किंबहूना ’अंगाला घामाचा वास येणे’ हा एक कुचेष्टेचा विषय झालाय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण भारतासारख्या भौगोलीक पार्श्वभुमी लाभलेल्या देशात घाम हा येणारच! अगदी खर सांगायच तर ’घाम’ आणि ’भारतीय संस्कृती’ यांच एक अतूट नात आहे अस मला वाटत.लहानपणी ’स्कॉलरशीप’ च्या अभ्यासात मराठी म्हणी, वाक्प्रचार यांचा अभ्यास करावा लागायचा. तेव्हा ’घामाचा पैसा’, ’घाम गाळणे’, ’घाम फुटणे’, ’घामाने शिंपणे’ असे अनेक वाक्प्रचार माहित झाले. पण त्यांचा अर्थ कळायला वेळ लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता विचार करताना मला लहानपणी आई-वडीलांनी दिवसभर बाहेर कामावर राबून परत आल्यानंतर प्रेमाने पोटाशी धरलेले, कुशीत घेतलेले दिवस आठवतात. तेव्हा येणारा घामाचा वास अजुनही माझ्या लक्षात आहे. तेव्हा कळण्याच  वय नव्हत पण आता समजत की तो घाम त्यांनी आपल्या पोरांच्या उज्वल भविष्यासाठी आटवलेल्या रक्ताच बाय-प्रॉडक्ट होता...पहिल्या पावसानंतर दरवळणारा मृदगंध पुढे येणा-या ’सोनियाच्या पीकाची नांदी’ असतो त्याचप्रमाणे आई-वडिलांनी गाळलेला घाम हा पुढे चालून मुलांच्या आयुष्यात ’सोनियाचे दिन’ यावेत यासाठी असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे हे विचार हल्लीच्या ’डी-ओडोरंट’ च्या जमान्यात हास्यास्पद ठरण्याचाच संभव जास्त आहे. परंतु घामाच्या वासाला नाक मुरडणा-या लोकांपाशी माझी एकच विनंती आहे, कधीतरी मनापासून झटून एखाद्या गोष्टीसाठी घाम गाळा. त्या घामाचा वास तुम्हाला नाही आवडला तरी तुमच्या कामामुळे ज्याच भल झालय त्याला विचारा, त्याला हा ’घामाचा वास’ अत्तरापेक्षाही सुगंधी वाटेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि शेवटी ’दाम करी काम’ ऐवजी ’घाम करी काम’ झाल्यास या देशाचेही भले होईल .. !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-4123959403447234437?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/4123959403447234437/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=4123959403447234437' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/4123959403447234437'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/4123959403447234437'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2009/08/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-7076824742367657546</id><published>2009-04-19T10:47:00.004+05:30</published><updated>2009-04-19T11:01:32.190+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_Z_xF94qqx-M/Seq1Xp3ugLI/AAAAAAAAAZk/Y2PVEMvAy_w/s1600-h/stray_dog_ipl.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5326268927300239538" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 300px; CURSOR: hand; HEIGHT: 250px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_Z_xF94qqx-M/Seq1Xp3ugLI/AAAAAAAAAZk/Y2PVEMvAy_w/s320/stray_dog_ipl.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_Z_xF94qqx-M/Seq1JZnRXjI/AAAAAAAAAZc/1JQG_Szksbw/s1600-h/stray_dog_ipl.JPG"&gt;&lt;/a&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;&lt;u&gt;क्रिकेटप्रेमी श्वान ..!&lt;/u&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;आता लेखाच शीर्षक वाचून कोणाला वाटू शकत की समीर इसापनितीच्या धर्तीवर समीरनिती लिहीणार आहे म्हणून .. पण नाही .. बा वाचका(कोणी असले तर!) घाबरू नकोस..ही गोष्ट आहे क्रिकेटच्या मैदानावरची ...&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;आता प्रथम ’कुत्र्याविषयी’ .. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;काल दिनांक १८ एप्रिलला आय पी एल ला दक्षीण अफ्रीकेत सुरुवात झाली ..भारतातुन ही स्पर्धा दक्षीण अफ्रीकेत हलवल्यामुळे भारतातील अनेक क्रीकेटप्रेमींमध्ये नाराजी आहे .. ऐन मे महिन्यात पोराटोरांच्या सुट्टीच्या वेळेत स्पर्धा म्हंटल्यावर तमाम भारतीय खूश होते .. पण निवडणुकांनीही बरोब्बर हीच वेळ पटकावली आणि तुमच्या आमच्या सारख्या ’आम आदमी’ ला मिळालेले हे सुखही काढून घेतले गेले ..&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;मग काय विचारता? एरवी कितीही मुर्दाडपणे वागला तरी स्वत:च्या सुख-सोयींवर गदा आली की मध्यमवर्गीय मराठी माणूस पेटून उठतो हे आपल्याला सांगणे न लगे .. त्यामुळे गल्ली गल्लीत ( दिल्ली पासून गल्ली पर्यंत हा वाक्प्रचार वापरणे कटाक्षाने टाळले ... आचारसंहीतेचे दिवस आहेत बाबा .. ) चर्चांना उधाण आले .. चर्चेचा विषय एकच ..&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;"अरे हट... दक्षीण अफ्रीकेत आय पी एल ठेवणे हास्यास्पद आहे .. तिथल्या लोकान्ना काय कळणार मुंबई इंडीयन्स काय चीज़ आहे ते .. तिथे केपटाउन डायमंड्स, जोहानस्बर्ग झूलूज अस काही असत तर गोष्ट वेगळी ... पण मुंबई ईंडीयन्स? गोष्ट पचत नाहीये ... (बात कुछ हजम नही हुई ही मुरलेली ओळ किती सहजपणे मराठीत आणलीय नाही? लेखकांच हे असच असत ... !) &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;अरे काळ कुत्र येणार नाही तिकडे हे सामने बघायला ..."&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;पण या सर्व बहाद्दरांना कुठे ठाऊक की ’ब्रँड आय पी एल’ काय चीज आहे आणि तिचे गुप्तहेर कुठे कुठे पसरलेत ..त्यांना हे तरी कुठी माहितीय की पुण्यातील सदाशीव पेठेतल्या वाड्यांना पोखरणा-या वाळवी (आणि त्यात राहणा-या लोकांच्या बिछान्यातील ढेकणं !) पेक्षाही ह्या गुप्तहेरांची पोहोच जास्त आहे ...&lt;br /&gt;नाही तर मला सांगा "काळ कुत्र येणार नाही तिकडे हे सामने बघायला ..." या वाक्याला प्रत्त्युत्तर द्यायला लगेच त्यांनी ऐन सामन्यात खरोखरच मैदानातच "काळ कुत्र" कस काय आणल असत?&lt;br /&gt;आता बोला! ( है कोई जवाब च भाबड भाषांतर .. )&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;तळटीप : या लेखापासून स्फूर्ती घेउन उद्या मराठीत "दक्षीण अफ्रीकेतला तो क्रिकेटप्रेमी श्वान आणि आपला ते भटक कुत्तरडं" ही म्हण वापरली जाऊ लागली तर त्याची स्फूर्तीस्थान कोण आहे हे चाणाक्षा वाचकांस सांगणे न लगे ..&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-7076824742367657546?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/7076824742367657546/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=7076824742367657546' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/7076824742367657546'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/7076824742367657546'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2009/04/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_Z_xF94qqx-M/Seq1Xp3ugLI/AAAAAAAAAZk/Y2PVEMvAy_w/s72-c/stray_dog_ipl.JPG' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-6057396787874464598</id><published>2008-07-29T17:07:00.002+05:30</published><updated>2008-07-29T17:11:16.367+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>दोनच दिवसापुर्वीची गोष्ट. मी आमच्या ऑफ़ीसमधल्या लोकांसमोर माझ्या नुकत्याच पार पडलेल्या 'इंग्लंड-अमेरिका' दौ-याच्या सुरस कथा सांगत उभा होतो. मला त्यांनी विचारलेल्या 'आवडलेल्या ३ गोष्टी' कुठल्या या प्रश्नाला मी ३ शब्दांतच उत्तर दिल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. शिस्त&lt;br /&gt;२. सेवा&lt;br /&gt;३. नागरी जाण&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज मी 'सेवा' या शब्दामागे मला अभिप्रेत असलेल्या गोष्टी कुठल्या याचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्यात काही फार मोठ्या अपेक्षांची यादी नसते. मला पैसे घेउन सेवा पुरवणा-यांकडून खालील गोष्टींची अपेक्षा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. पैसे घेउन वस्तू दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे न मानता ग्राहकाला त्या वस्तुकडून अभिप्रेत असलेले समाधान त्यास मिळते आहे का नाही हे पाहणे&lt;br /&gt;२. ग्राहकाला 'दैवत' मानणे ही आदर्श संकल्पना बाजुला ठेवली व त्याला 'माणूस' म्हणून वागवले तरी चालेल पण त्याला 'भिकारी' म्हणून वागणूक देउ नये.&lt;br /&gt;३. ग्राहकाला आपल्यामुळे मनस्ताप होणार नाही व आपल्यामुळे त्याच्या सेवेत खंड पडू नये याची काळजी घेणे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि आज मी जेव्हा मला मिळणा-या सेवांकडे बघतो तेव्हा मला माझ्या कुठल्याच अपेक्षांची पुर्तता होताना दिसत नाही. आपल्या देशाच्या अवाढव्य लोकसंख्येमुळे सगळ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणे अशक्य आहे या एकाच सबबीने आपली बोळवण केली जात आहे असे मला वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अगदी साधे व माझ्या स्वत:च्या घरीच घडत असलेले उदाहरण पहा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरी आम्ही जवळपास दीड ते दोन हजार रुपये मोजून ३ महिन्यांसाठीचे इंटरनेट कनेक्शन घेतले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पावसाळ्याच्या सुरुवातीलाच इंटरनेट बंद पडल्यानंतर मला व घरच्यांना आलेले अनुभव&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. 'कस्टमर केअर' ला फोन केल्या नंतर कमीत कमी ५ मिनीटे कोणीच फोन उचलत नाही. 'कस्टमर केअर एक्झीक्युटीव' मोकळा नसल्यामुळे ५ मिनिटे गाणी ऐकत बसाव लागत.&lt;br /&gt;२. तुमच नशीब जोरावर असेल आणि फोन उचलला गेलाच तर 'तांत्रीक अडचणीमुळे तुमचे इंटरनेट बंद आहे, एक दोन दिवसात सुरु होईल' असे ठोकळेबाज उत्तर मिळते. तुम्ही जास्तच खोलात जात असाल तर दोन तीन वेळा तुम्हाला मॉडेम चा कुठला दिवा लागतोय / बंद होतोय हे बघण्यास सांगितले जाते. त्यानंतर 'ईंजीनीअर पाठवतो घरी' असे सांगून तुम्हाला लटकविले जाते.&lt;br /&gt;३. ईंजीनीअर घरी न आल्यामुळे जेव्हा तुम्ही परत फोन करता तेव्हा परत पहिल्या दोन पाय-या पुर्ण केल्या की मग तुम्हास 'तांत्रीक बाबी हाताळणा-या एक्झीक्युटीव्ह' कडे हस्तांतरीत करण्यात येते. येथे पुन्ह ५-१० मिनिटे गाणी ऐकल्यानंतर तुम्हाला २४ तासात काम होईल असे सांगितले जाते. तुमच्या भागात केबलचे काम चालु असल्या कारणाने सेवा बंद आहे असे गूळगूळीत उत्तर तुम्हाला मिळते. आणि पुन्हा काही प्रश्न असल्यास कृपया पुढील नंबर वर संपर्क साधा म्हणून पुन्हा पहिल्या 'कस्टमर केअर एक्झीक्युटीव्हचाच' क्रमांक दिला जातो!&lt;br /&gt;४. शेवटी तुमची सेवा जवळ पास १०-१२ दिवसांनंतर पुर्वपदावर येते, पण या मागे तुम्ही दिलेल्या तक्रारीचा काहीच हात नसतो, ती तुमच्या सेवा पुरवणा-याची मर्जी असते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;वरील उदाहरणात ग्राहक कसा लुबाडला जातो याचे विवरण&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. 'कस्टमर केअर' क्रमांक 'टोल-फ़्री' नसल्यामुळे 'कस्टमर केअर एक्झीक्युटीव्ह' नसल्यामुळे ग्राहक जी एकच टेप वारंवार ऐकतो त्याचे ग्राहकाला पैसे लागतात !&lt;br /&gt;२. आपल्य चुकीने ग्राहकाच्या सेवेत खंड पडत असल्यास त्यास योग्य तो मोबदला दिला जात नाही. ३ महिन्याच्या पॅकेज मधले १५ दिवस जर इंटरनेट बंद असेल तर ग्राहकाला ३ चे सव्वा तीन महिने करुन मिळत नाहीत. म्हणजे भरलेले पैसे ३ महिन्यांचे पण प्रत्यक्ष सेवा मिळणार अडीच महिने !&lt;br /&gt;३. माझा सर्वात मोठा आक्षेप आहे तो म्हणजे जर सेवा पुरविणा-याला 'तांत्रीक अडचणींबद्दल' माहिती आहे तर ग्राहकाला आधीच फोन करून तुमची सेवा अमुक ते तमूक तारखे पर्यंत बंद राहणार आहे हे आधीच का सांगितले जात नाही? एरवी तुमची मुदत संपत आली आहे, मुदत वाढवायला अमुक तारखेच्या आत फी भरा असे मंजूळ आवाजात सांगणारे फोन बरे येतात?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि सर्वात विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे मी सांगीतलेले उदाहरण भारतातील सर्वात प्रगत समजल्या जाणा-या मुंबई शहरातील आहे ! जिथे मुंबईचीच ही स्थिती तिथे देशभरात काय अवस्था असेल?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-6057396787874464598?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/6057396787874464598/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=6057396787874464598' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/6057396787874464598'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/6057396787874464598'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2008/07/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-6828591701632361149</id><published>2008-01-02T20:22:00.000+05:30</published><updated>2008-01-02T20:27:14.289+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>अ: अरे ते 'अमुक अमुक' काम केलस का?&lt;br /&gt;ब: नाही रे! वेळच नाही मिळाला. मनात असुनही काम करता येत नाहीत. वेळच नाहीये! &lt;br /&gt;&lt;br /&gt;इथे वरच्या संवादात 'अमुक अमुक' च्या जागी काहीही घातल तरी खालच उत्तर मात्र ९९.९९% वेळा अगदी तेच राहत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'वेळच मिळत नाही' ही सबब मी स्वत: अनेक ठिकाणी पळवाट म्हणून वापरतो. ब-याचदा वरील संवादाच्या 'अ' आणि 'ब' या दोन्ही ठिकाणी मी स्वत:च असतो आणि माझ मन 'ब' ला झुकत माप देत. त्यानी तात्पुरत समाधान मिळत, पण मनाला ते पटत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज हा सर्व उहापोह करण्याच कारण म्हणजे बरोब्बर एक वर्षापुर्वी मी केलेल्या संकल्पांचा आढावा घेताना माझ्या लक्षात आलय की सालाबादप्रमाणे याही वेळी "योजलेल्या संकल्पांची पूर्ती करण" हा संकल्प करायला हवा होता अस वाटायला लागलय! आणि या संकल्पपुर्तीतला अडथळा एकच .. "वेळ मिळत नाही" !&lt;br /&gt;&lt;br /&gt;या वर्षी एकच संकल्प केलाय. "वेळच मिळत नाही" ही सबब सांगायची वेळच येउ द्यायची नाही!&lt;br /&gt;&lt;br /&gt;"केल्याने होत आहे रे .. आधी केलेची पाहिजे" हा मंत्र लक्षात ठेवायचा ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि हो, लिहून संपण्यापुर्वीच .. "नुतनवर्षाभिनंदन" !&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाहीतर नंतर कोणी "सगळ लिहिलत आणि येवढच कस विसरलात" अस विचारल तर सांगाव लागायच "नाही हो...लक्षात होत तस ... पण वेळच मिळाला नाही शेवटी ते लिहायला! ..." !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-6828591701632361149?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/6828591701632361149/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=6828591701632361149' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/6828591701632361149'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/6828591701632361149'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2008/01/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-7745754216080607407</id><published>2007-07-12T11:18:00.000+05:30</published><updated>2007-07-12T11:22:20.981+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>सतत कच खाणा-या तरीही जगातली सर्वात जबरदस्त 'बॅटींग ऑर्डर' म्हणवल्या जाणा-या भारतीय फलंदाजीस अर्पण .. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_Z_xF94qqx-M/RpXBdmTdhNI/AAAAAAAAAB0/yZtGx_ggcWI/s1600-h/gharachi_waat_daawaa_yaanna.GIF"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;" src="http://3.bp.blogspot.com/_Z_xF94qqx-M/RpXBdmTdhNI/AAAAAAAAAB0/yZtGx_ggcWI/s320/gharachi_waat_daawaa_yaanna.GIF" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5086184068427384018" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-7745754216080607407?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/7745754216080607407/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=7745754216080607407' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/7745754216080607407'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/7745754216080607407'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/07/blog-post_12.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_Z_xF94qqx-M/RpXBdmTdhNI/AAAAAAAAAB0/yZtGx_ggcWI/s72-c/gharachi_waat_daawaa_yaanna.GIF' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-7644308372464844400</id><published>2007-04-29T19:06:00.000+05:30</published><updated>2007-04-29T19:17:31.226+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>"जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता ..."&lt;br /&gt;&lt;br /&gt;रविंद्रनाथ टागोरांनी रचलेल्या या गीताला भारताचे "राष्ट्रगीत" होण्याचा मान मिळून ५० वर्षांहून जास्त काळ लोटला.तेव्हापासून भारतात जन्मलेल्या व शिक्षण घेतलेल्या प्रत्येक भारतीयाने हे राष्ट्रगीत कमीत कमी हजार वेळा तरी म्हंटले असेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतु जसजसे शालेय जीवन संपायला लागते तसतसे राष्ट्रगीत गानाच्या मिळणा-या संध्या कमी होवु लागतात. मध्यंतरी एका अग्रगण्य आय.टी. कंपनीत भारताचे राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा दौरा आयोजीत करण्यात आला होता.तेथे राष्ट्रपतींच्या आगमनाप्रीत्यर्थ राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. येथपर्यंत सर्व ठीक परंतु या कंपनीचे सर्वोसर्वा यानंतर "आमच्या कंपनीत आलेल्या परदेशी पाहुण्यांना अवघडल्यासारखे होइल म्हणून राष्ट्रगीत गानाचा कार्यक्रम न ठरवता राष्ट्रगीताची धून वाजवण्याचे ठरले." असे बोलल्याचे वर्तमानपत्रात छापून आले आणि त्यामुळे भारतीयांच्या गुलाम मनोवृत्त्तीची आणखी एक झलक पहावयास मिळाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वस्तुत: राष्ट्रगीत व राष्ट्रीय सण यांबद्दल लोकांच्या मनात असलेले औदासीन्य मला नवीन नाही.भारतातील एक अग्रणी शिक्षण संस्था असलेल्या माझ्या अभियांत्रीकी कॉलेजात जेव्हा १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ला ४००० पैकी उणेपुरे ४०० विद्यार्थी उपस्थीत रहायचे तेव्हाच माझी मान शरमेनी खाली जायची. नोकरदार वर्गाचा तर विचारच करायला नको कारण त्यांनी या दोन दिवसांच महत्व "एक सुट्टी" एवढ्यापुरतच मर्यादीत ठेवलय. एके काळी "मी आजवर एकदाही १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे झेंडावंदन चुकविले नाही" म्हणून गर्वानी छाती पुढे काढून चालणारी शाळकरी मुले भविष्यात या दिवसांबाबत एवढी उदासीन कशी होतात?&lt;br /&gt;&lt;br /&gt;राष्ट्रगीताबद्दल बोलायचे झाले तर मी शाळा सोडल्या पासून एखाद्या समुहाने एकत्र येउन म्हंटलेले राष्ट्रगीत ऐकलेलेच नाही! पुण्यात अजुनही काही जुन्या चित्रपटगृहात प्रत्येक खेळापुर्वी राष्ट्रगीत वाजविले जाते. पण आश्चर्य असे की त्या सुरात सूर मिसळला तर मोठा प्रमादच घडेल अश्या पद्धतीचे वर्तन तिथे पहावयास मिळेल. सगळे कसे चिडीचूप्प! काही निर्लज्ज लोक तर फ़िदीफ़िदी हसत असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एवढेच कशाला, पुन्हा एकदा आमच्या कॉलेजातच घडलेली घटना ... १४ऑगस्टचा दिवस संपून रात्री १२:०० चे ठोके पडल्याक्षणी आमच्या काही उत्साही मित्रांनी "सावधान" मध्ये उभे राहून त्यांच्या वसतिगृहातच राष्ट्रगीत म्हणावयास सुरुवात केली. १५ ऑगस्ट, १९४७ साली नेहरूंनी लाल किल्ल्यावरून केलेल्या त्या ओजस्वी भाषणानंतर आपल्यावरील गुलामगिरीचे जोखड फेकून देउन नव्याने उभ्या ठाकलेल्या प्रत्येक भारतीयाने त्या रात्री असेच बेभानपणे राष्ट्रीय गीताचे उच्चार केले असतील. "वंदे मातरम" या स्फूर्तीदायक मंत्राचा जयघोष केला असेल! परंतु वसतीगृहाच्या निरीक्षकाला याची काय कल्पना? त्याने या पोरांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली!&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर्षानुवर्षे चालत आलेल्या गुलामीतून हा देश १९४७ला मोकळा झाला पण वैचारीक गुलामगिरीचे काय?आजही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास ६० वर्षांनंतर स्वत:च्याच देशात उभे राहून स्वत:चेच राष्ट्रगान म्हणताना "कुणा विदेशी माणसाला अवघडल्यासारखे होइल" हा विचार आम्ही करावा याहून मोठी वैचारीक दिवाळखोरी ती कुठली?उण्यापु-या ५२ सेकंदात म्हंटले जाणारे हे गीत आम्ही भारतीय म्हणत असताना कोणाला अवघडल्यासारखे होण्याचे कारणच काय? व तसे कोणी आम्हाला सुचविता "ही आमच्या देशाची पद्धतच आहे व आमच्या देशात असताना तुम्हाला या पद्धतीशी जुळवून घ्यावे लागेल" असे उत्तर आपल्याला देता येउ नये? परदेशी व्यक्तीला बरे वाटावे म्हणून करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रगीताच्या गायनाचा कार्यक्रम रद्द करणे हे फक्त कणाहीन भारतीयच करू जाणोत! आजही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात भारतीय माणसासाठी, त्याला त्रास होईल म्हणून कोणी आपली पद्धत, रितीरिवाज बदलल्याची बातमी अजुनपर्यंत तरी माझ्या कानावर आलेली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नेहमीप्रमाणे "मी हे बोललोच नव्हतो" म्हणून हात झटकले जातील आणि ही बातमीही विस्मृतीत जाईल. परंतु भारतीयांच्या मनातल्या ज्या कप्प्यात 'राष्ट्राभिमान', 'देशभक्ती' या गोष्टी घर करून राहतात, त्या कप्प्यात साठलेली धूळ कधी साफ होईल ...?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-7644308372464844400?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/7644308372464844400/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=7644308372464844400' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/7644308372464844400'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/7644308372464844400'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/04/blog-post_29.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-6409556548293580552</id><published>2007-04-13T20:16:00.000+05:30</published><updated>2007-04-13T20:18:51.378+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>मागच्या शनि-रवी घरी गेलो होतो. नेहमी आईला दुस-या चवथ्या शनिवारी सुट्टी असते. माझ्या मुंबईला जाण्याच चक्र मी बरोबर जुळवून घेतलय. शुक्रवारि रात्रीपासुनच आईचे बेत ठरलेले असतात. तिच्या बाळाला चांगल-चुंगल खायला घालायचे! पण या वेळी घरी गेल्यावर कळल की आईला चवथा शनिवार असूनही ऑफीस आहे.&lt;br /&gt;मग शनिवारी सकाळी जाउन दुध घेउन आलो. घरची बँकेची व पोश्टाची काम केली. त्यानंतर माझ्या गाडीच्या लायसन्सच्या कामा-पायी अंधेरीच्या आर.टी.ओ. चा उंबरा झीजवून आलो. आईच्या ऑफीसनी शुक्रवारी अचानक शनिवारी याव लागेल अस सांगितल होत. शनिवारचा संध्याकाळचा पाव-भाजीचा बेत आधीच ठरला होता. आईनी मला पाव आणायला सांगितले होते, ते आणले. आणि हे सगळ करून घरी हाश्श-हूश्श करत होतो तेवढ्यात आई आली. मग आईला चहा करून दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाव-भाजी करताना आईच्या लक्षात आल 'कोथिंबीर' संपलीय.&lt;br /&gt;"समीर जरा कोथिंबीर आणून देतोस का रे दोन मिनिटात? तुला आवडते ना?" हे आईने म्हंटल्याक्षणी परत बाहेर जाव लागणार या कल्पनेनीच माझा राग-राग झाला.&lt;br /&gt;"आई तुला एकदाच काय-काय आणायचय ते सांगायला काय होत ग?"&lt;br /&gt;आवाजात शक्य तेवढी मृदुता आणून मी निषेध नोंदवला. बाबांनी पण कळेल न कळेल अश्या प्रकारे माझ्या बोलण्याला संमती दर्शवली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"समीर.. एक दिवस घरची आणि बाहेरची काम करायला सांगितली तर तुझ्या जीवावर आल. तुम्ही लोकांनी कधी विचार केलाय एकाच वेळी ऑफीस-घर-स्वयंपाकघर अस सगळ सांभाळण किती कठीण आहे ते?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुणीतरी खाडकन थोबाडीत मारल्यासारखा भानावर आलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरच... शनिवारी सुट्टीच्या दिवशी कामाला जाव लागत असुनही मुलाला दिलेल्या शब्दापायी ऑफीसातून घरी आल्या-आल्या स्वयंपाकघरात झटणा-या त्या माउलीच्या या प्रश्नाला माझ्याकडे काहीच उत्तर नव्हत ...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-6409556548293580552?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/6409556548293580552/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=6409556548293580552' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/6409556548293580552'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/6409556548293580552'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/04/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-5358026111432434683</id><published>2007-03-23T11:15:00.000+05:30</published><updated>2007-03-23T11:17:57.831+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>- बांगलादेश भारताविरुद्ध खेळलेल्या १५ पैकी १३ सामने हरलाय.&lt;br /&gt;- बांगलादेशकडे चांगले 'फ़ास्ट बॉलर' नाहीत.&lt;br /&gt;- बांगलादेशने अधुनमधून मोठ्या संघांना हरविले असले तरी त्यांच्या खेळात सातत्य नाही.&lt;br /&gt;- त्यांनी जिंकलेल्या सामन्याची "सट्टेबाजी" च्या प्रकरणासाठी चौकशी केली जाते - इति एक खवचट पुणेकर!&lt;br /&gt;- त्यांच्या संघाचे सरासरी वयोमान २२ वर्षे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;- भारतीय संघात ३००च्या वर सामने खेळलेले ३ खेळाडू आहेत. चौथा २९० च्या आकड्याजवळ आहे.&lt;br /&gt;- भारतीय संघातील ३ फ़लंदाजांच्या नावावर प्रत्येकी दहा हजाराहून जास्त धावा आहेत.&lt;br /&gt;- भारताती बांगलादेशला घरी-दारी सदैव धूळ चारलेली आहे. (एकदाच आपण हरलोय म्हणा .. पण काळे काजळच सौंदर्याला नवे परीमाण देते ...चंद्रावरील डागच चंद्राला स्वर्गीय सौंदर्य बहाल करतात ... अपवादच नियम सिद्ध करतात ... )&lt;br /&gt;- आपण बांगलादेश वगैरे बरोबर खेळण्याच्या फंदातच पडू नये!&lt;br /&gt;- खरा सामना भारत-श्रीलंका यांच्यातच आहे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिनांक १७ मार्च&lt;br /&gt;- भारत सर्वबाद १९१ - भारत पूर्ण ५० षटके खेळू शकलेला नाहे.&lt;br /&gt;- भारताचे केवळ ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले (त्यातले दोघे १०व्या आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते!)&lt;br /&gt;- भारताची सामन्यातील दुसरी सर्वोत्तम भागीदारी ११व्या गड्यासाठी झाली&lt;br /&gt;- भारताने २ धावांत ५ गडी गमावले.&lt;br /&gt;- प्रमूख भारतीय गोलंदाजांनी मिळून केवळ ३ बळी मिळवले (२ सेहवागला मिळाले)&lt;br /&gt;- फलंदाजाचा 'कॅच' टाकुन त्याला जीवदान दिल्यानंतर धोणी-भज्जी-युवी त्रयी निर्लज्जासारखी हसत असल्याचे कॅमेराने पकडले.&lt;br /&gt;- भारतीय क्षेत्ररक्षकांनी एकूण ४ संध्या गमावल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सामन्यातील पराभवाने द्रवीडच्या सामन्यापुर्वीच्या "भारताने प्रतिस्पर्ध्याला कमी लेखू नये" या वाक्याला संघाने कृतीची जोड दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि आता खरोखरच "खरा सामना भारत-श्रीलंका यांच्यातच आहे"! ( भारत बर्मूडा बरोबर जिंकेल हा आशावाद बाळगायचा न??)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-5358026111432434683?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/5358026111432434683/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=5358026111432434683' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/5358026111432434683'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/5358026111432434683'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/03/blog-post_23.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-1701911318356779758</id><published>2007-03-20T19:02:00.000+05:30</published><updated>2007-03-20T19:11:22.418+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>दिनांक १७ मार्च २००७. मोठाल्या सॉफ़्टवेअर कंपनीत बसणा-या साहेबाच्या काचेच्या 'चेंबर' पासून ते चहाच्या टपरीपर्यंत, परीक्षा तोंडावर आलेल्या विद्यार्थ्यांपासून ते "अभ्यास करा" म्हणून थकलेल्या आई-बाप-शिक्षक या त्रिमूर्तींपर्यंत, विविध कंपन्यांच्या आकर्षक जाहीरातींना भुलून जोरदार खरेदी करणा-या ग्राहकांपासून ते बक्षीस लागलेल्या काही मोजक्याच पण "कंडीशन्स अप्लाय" च्या चकाट्यात फरफट होणा-या भाग्यवंतापर्यंत म्हणजेच दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत सगळ्यांच्या डोक्यात, मनात, हदयात, ओठात, पोटात म्हणजे एकूणच या भरतवर्षाच्या जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकच नारा ...&lt;br /&gt;हू..हा..इंडीया... आ..या..इंडीया ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेडीओवर येउन द्रवीड आणि मंडळी तुम्हाला मागच्या वेळी पहिल्या फेरीत बाद होईल म्हणून हिणवली गेलेली 'टीम इंडीया' कशी अंतीम सामन्यापर्यंत मजल मारून आली ते सांगताहेत. कपिल देव १९८३ च्या 'टीम'ची ( तेव्हा ती 'टीम इंडीया' नव्हती! हा खास गांगूली कर्णधार झाल्यापासून शब्दकोषात आलेला शब्द .. जॅनेट जॅक्सनमुळे 'वॉर्डरोब मालफंक्शन' हा शब्द कसा इंग्लीश भाषेला देणगी म्हणून देण्यात आला अगदी तस्सा!) तुलना २००७ च्या टीमशी करून दाखवतोय.हलत डूलत जाणारी लोकल जशी मध्येच धक्का देउन थांबते तशा थाटात आपल्या रन-अप मध्ये गच्चकन थांबणारा मोहींदर अमरनाथ आज सारख नाक उडवत फिरणा-या श्रीकांतबरोबर टी.व्ही. वर धुमाकूळ घालतोय.गांगुलीच्या कामगिरीतील सातत्याबद्दल गोडवे गाणारा देश तितक्याच कौतूकाने सेहवागच्या योगासनांकडेही लक्ष देतोय (रामदेवबाबा ... सावध असा .. रात्र वै-याची आहे!). द्रवीड सेहवागची वकिली करतोय आणि ग्रेग चॅपेल भाजपच्या 'इंडीया शायनींग' सारखा एकच मंत्र धरून बसलाय. "इंडीया एक्सपेरीमेंटींग"!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतासमोरच पहील उद्दीष्ट  बांगलादेश आणि बर्मूडा बरोबर जिंकण आहे. कारण श्रीलंका संघ आपल्या देशात येउन कितीही मार खाऊन गेला तरी परक्या मातीवर आपल्याला लोळवण्यात पटाईत आहे. त्यातच बांगलादेशने न्युझीलंडसारख्या संघाला धूळ चारून "आम्हाला कमी लेखू नका" असा इशारा दिलाय!&lt;br /&gt;पण आम्हाला भारतीयांना काही चिंता नाही. खेळलो तरी पैसे, नाही खेळलो तरी पैसे! इंडीया एक्सपेरीमेंटींग !&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बांग्लादेश"ला आपण लोळवूच या पायावर आमचा वर्ल्डकपचा डोलारा उभा आहे. हा पाया भुसभूशीत न निघो म्हणजे मिळवल नाहीतर वर्ल्डकप च्या 'सुपर एट' मध्ये प्रवेश मिळवणे म्हणजे 'मिशन इंपॉसीबल' होवुन बसेल!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-1701911318356779758?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/1701911318356779758/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=1701911318356779758' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/1701911318356779758'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/1701911318356779758'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/03/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116930427224607581</id><published>2007-01-20T20:12:00.000+05:30</published><updated>2007-01-20T20:14:32.260+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>आजचा दिवसच भारी होता!आज सकाळी कंपनीत जायला चटकन बस मिळाली.कंपनीत एकही मिटींग झाली नाही.साहेब दौ-यावर होता.जेवणात गोडाचा शीरा होता!संध्याकाळी इंद्रायणी एक्स्प्रेस पकडायची असल्याने ऑफ़ीसातून पाचलाच निघालो तर समोरच मित्र त्याची चारचाकी घेऊन उभा! मग त्यानी पुणे स्थानकापर्यंत सोडल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;६:०० ला फलाटावर पोचल्यावर आश्चर्याचा धक्का बसला! इंद्रायणी समोर उभी होती आणि तिचे सर्व दरवाजे उघडे होते आणि आतले दिवे पण चालु होते! इंद्रायणी ६:३४ ला म्हणजे नियोजीत वेळेच्या एक मिनिट आधीच निघाली.गाडीत मला खिडकीची जागा मिळाली. बाजुला एक मध्यमवयीन जोडप बसल होत. बाई आणि बुवा या दोघांपैकी कोणीही 'सुटलेल' नव्हत. तिघांसाठी तयार करण्यात आलेल्या त्या बाकड्यावर पहिल्यांदाच तीन लोक विनासायास बसले!गाडीत भिकारी-टाकारी, गाणी म्हणून पैसे मागणारे, कचरा लोटत लोटत आपल्या जागेखाली ढकलून तोच साफ करण्याचे पैसे मागणारे असे फार थोडे ( प्रत्येकी एक ) लोक आले! एकही हिजडा आला नाही!&lt;br /&gt;&lt;br /&gt;गाडीत तिकीट-तपासनीस आले! सगळ्या उतारुंकडे तिकीटे होती. कोणीच हुज्जत घालत नव्हते! माझ्या नजरेसमोर कोणतीच सुंदर ललना नव्हती आणि कायम अश्या सुंदर स्त्रियांबरोबर असतो असा अंगरक्षकही  (याला हल्ली 'बॉयफ्रेंड' म्हणतात) नव्हता. मुख्य म्हणजे रेलवेच्या संडासाच्या कड्या लागत होत्या आणि संडासात भरपूर पाणी पण होत. आजुबाजुला एकही किरकीरणार आणि 'पोकेमॉन' साठी हट्ट करणार लहान मूल नव्हत! बाजूची दोन माणस रामायणातल्या 'सूग्रीवकांडा'वर  वैन्यानीक दृष्टीकोनाने चर्चा करत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईला पोचल्यावर माझ्या हच मोबाईलने कुठलीही कटकट न करता झटकन 'नेटवर्क' ला आपलस केल! लोकलच्या तिकीटावरून मारामारी, वादावादी झाली नाही. फलाटावर उतरताच  समोरच "बोरीवली स्लो" उभी ठाकली. मी चढलेल्या डब्यात इतकी तुरळक लोक होती की मला "ही बांद्रा लोकल तर नाही ना?" हे विचारून घ्याव लागल. लोकल मध्ये मराठीतल्या विविध बाराखड्यांचा उद्धार करत 'मेंढीकोट' खेळत बसलेले चार लोक सुद्धा सापडले!बोरिवली लोकल कांदीवली ते बोरीवली दरम्यान न थांबता बोरिवली स्थानकात शिरली! घराच्या रस्त्याने जाणारी बस बोरिवली स्थानकाच्या बाहेरच सापडली. आणि आमच्या श्रीकृष्ण नगराच्या वेशीवरच एक अतिशय सुंदर मुलगी अगदी रोजची ओळख असल्यासारखी संपूर्ण बत्तीस दात दाखवत ( आडव केळ तोंडात घातल्यावर माणूस जसा दिसेल तश्या बेताने ) हसली! हाय .. ती पाहताच बाला ... कलीजा खलास झाला ...!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळ स्वप्नवतच वाटतय न? इथे मला कुठेही पानचट धक्कातंत्राचा वापर करायचा नाही, वर लिहीलेला शब्द न शब्द खरा आहे!भारतात राहणा-या माणसाच्या आणि ते सुद्धा माझ्यासारख्या फाटक्या माणसाच्या वाट्याला असा दिवसही येउ शकतो यावर लोकांचा कशाला माझाच स्वत:चाही विश्वास बसत नाहीये आणि हे जर स्वप्न असेल तर मी "समीर ऊठ १२ वाजले गधड्या" ही हाक ऐकू यायच्या आतच सगळ लिहून ठेवतो! :-)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116930427224607581?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116930427224607581/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116930427224607581' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116930427224607581'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116930427224607581'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/01/blog-post_20.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116902732448331469</id><published>2007-01-17T15:04:00.000+05:30</published><updated>2007-01-17T15:18:44.503+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>१४ जानेवारीला सुर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' अस म्हणत प्रत्येक मराठी माणूस आपल्या आप्तांना शुभेच्छा देतो. मराठी स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. आणि बरीच लोक मोबाईल द्वारे एकमेकांना "हॅपी संक्रांत" ... "संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा" ... असे संदेश पाठवतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण १४ जानेवारी हा दिवस मराठी माणसाच्या इतिहासात मात्र काळा दिवस म्हणूनच ओळखला जातो. १४ जानेवारी, १७६१ साली पानिपताच्या लढाईत अहमदशहा अब्दालीने सदाशीवराव भाउंचा पराभव केला. मराठे अखेरच्या क्षणी हाराकिरी आणि फाजील आत्मविश्वास या दोन गोष्टींमुळे रसातळाला गेले. या युद्धात विश्वासराव पेशवा आणि सदाशिवराव भाऊ असे मराठेशाहीचे दोन आधारस्तंभ धारातिर्थी पडले. मराठ्यांचे जवळपास पस्तीस हजारांचे सैन्य या लढाईत कापले गेले. कित्येक आयांची तरणीबांड पोरं, कित्येक सुवासिनींच्या भाळावरच कुंकू, कित्येक म्हाता-या जीवांच भविष्य आणि मराठेशाहीनी रंगवलेली दिल्ली तख्तावर राज्य करण्याची स्वप्नं या सगळ्या गोष्टी १४ जानेवारी या मकरसंक्रांतीच्या दिवशीच धुळीला मिळाल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्मविश्वास खचलेल्या मराठी मनावर या युद्धाचा इतका पगडा बसला की "विश्वास कसा ठेऊ? विश्वास तर पानिपतावरच गेला""परीक्षा कशी झाली काय विचारता? पानिपत झाल ..."असे पराभूत मनोवृत्तीचे दर्शन घडवणारे वाक्प्रचारच तयार झाले आणि सर्रास वापरले जाउ लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज आपण "हॅपी संक्रांत" वगैरे जरी म्हणत असलो, तरी मराठीत संक्रांत या शब्दाचा अर्थ कधीच चांगल्या अर्थाने वापरला जात नाही असे मला वाटते. त्यामुळे अश्या शुभेच्छा देण्यापेक्षा "गोड-गोड(शूभ-शूभ?) बोला" असा सकारात्मक संदेश देणच जास्त संयुक्तीक आहे अस माझ मत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पानिपताच्या पराभवाच आणि "घरादारावर संक्रांत येणे" या वाक्प्रचाराच घनिष्ट नात हेच तर सुचवत नाही ना?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116902732448331469?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116902732448331469/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116902732448331469' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116902732448331469'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116902732448331469'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/01/blog-post_17.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116860148579091430</id><published>2007-01-12T16:58:00.000+05:30</published><updated>2007-01-12T17:01:25.803+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;p&gt;"तुम्हाला एखादा खेळ खेळून किती दिवस झाले?" इति 'रेडीओ' मिर्ची'मॅन' अनिरुद्ध उवाच ...सकाळी सकाळी हा प्रश्न ऐकून माझा चेहरा खर्रकन उतरला. समोर 'बॉलींग' करायला कर्टली अँब्रोज उभा आहे हे पाहिल्यावर वेंकटपथी राजूचा चेहरा उतरायचा न अगदी तस्सा ...&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;खरच किती दिवस झाले एखादा खेळ खेळून ... बारावी संपली आणि आमच क्रिडायुष्य पण संपल! बारावी पर्यंत आम्ही शाळा-'कॉलेजात' जायचो तेच मुळी रिकाम्या ( आणि कधी-कधी भरलेल्या ) वेळात खेळायला मिळायच म्हणून. मला अजुनही ते दिवस आठवताहेत जेव्हा इयत्ता सातवी-क च्या 'क्रीकेट' संघात स्थान मिळावे म्हणून मी तासनतास घरी दोरीला 'बॉल' अडकवून बॅटींगचा सराव करायचो. 'कॅचेस विन मॅचेस' ही उक्ती उभी हयात आंतरराष्ट्रीय क्रीकेट खेळण्यात घालवलेल्या कित्येक क्रिकेटपटूंना समजली नसेल पण मी मात्र ही गोष्ट रडण शिकायच्या आधीच शिकलो होतो अस माझ प्रामाणीक मत आहे. &lt;/p&gt;&lt;p&gt;अकरावीत तर मी माझ्या अष्टपैलू खेळानी मैदान दणाणून सोडल होत. आम्ही त्या वर्षीच बक्षीस पण मिळवल होत क्रीकेट मध्ये! 'रबराच्या बॉलनी' फूटबॉल खेळण्यात तर आमच्या वर्गाचा हातखंडा होता. जगात या खेळाचे मानांकन अस्तित्वात असते तर आम्ही नक्कीच त्यात पहिले स्थान मिळवले असते! या खेळात (की एकमेकांना लाथा घालण्यात ) आम्ही मुल इतकी दंग व्हायचो की आमचे ईंग्रजीचे मास्तर ज्यांचा वर्ग आमच्या दुर्दैवाने मधल्या सुट्टीनंतर लगेचच भरत असे, ते मैदानावर हजेरीपुस्तक घेउन उभे आहेत ह्याकडेही आमच लक्ष जात नसे!&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;पण शाळा-'कॉलेज' सुटल आणि मैदानी खेळ मागे पडले. आम्ही 'कॉंप्युटर गेम्स' च्या नादी लागलो. प्रत्याक्षात हाणामारी केली की दोन्ही बाजुच्या लोकांना भरपूर लागत हे लहानपणीच कळलेल असल्यामुळे आता संगणकावर बसून मारामारीचे खेळ खेळू लागलो. आणि उत्तरोत्तर त्यात वहावतच गेलो...&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;नोकरी-धंद्यामुळे तर खेळणच काय, कुणाला खेळताना बघणसुद्धा कठीण झालय! एका जमान्यात खेळताना झालेल्या जखमा अंगावर मिरवत पोरींवर लाईन टाकणारे आम्ही आज साध बोट कापल तरी उच्चारताही येत नाहीत अश्या जडबंबाळ नावांची औषध अंगावर मिरवत फीरतोय.&lt;/p&gt;&lt;p&gt;तर बाबा अनिरुद्धा ... मागे एकदा खडकवासल्याला सहलीला गेलेलो असताना चिखलात फूटबॉल खेळलेल आठवतय. तेवढच ... त्यालाही आत वर्ष झाल ...म्हणजे थोडक्यात गेल्या एक वर्षात मी एकही मैदानी खेळ खेळलो नाहिये आणि हे वाक्य उच्चारताना माझी मलाच लाज वाटतेय ...&lt;br /&gt; &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116860148579091430?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116860148579091430/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116860148579091430' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116860148579091430'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116860148579091430'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/01/blog-post_12.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116806644826753167</id><published>2007-01-06T12:05:00.000+05:30</published><updated>2007-01-06T12:24:08.280+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>आज आमच्या 'ऑफीसात' बकरी ईद निमीत्त बिर्याणीची मेजवानी आयोजीत करण्यात आली होती. 'चिकन', 'मटण' आणि शाकाहारी अशा सर्व प्रकारांत बिर्याणी आणण्यात आली होती.बिर्याणी खात असतानाचा एक संवाद -&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिला मित्र : काय मग समीर, 'चिकन' का 'मटण'?&lt;br /&gt;दुसरा मित्र : नाही रे भावा, समीर ब्राम्हण आहे, तो नाही खाणार हे असल काही!&lt;br /&gt;पहिला मित्र : मग काय झाल? ब्राम्हण खात नाहीत अस वाटल की काय तुला?&lt;br /&gt;दुसरा मित्र : तु ब्राम्हण आहेस का रे?&lt;br /&gt;पहिला मित्र : नाही. मी ब्राम्हण नाही. पण ब्राम्हण 'नॉनव्हेज' खात नाहीत हे साफ़ खोट आहे. आमच्या शेजारी राहणारे अस्सल पुणेरी ब्राम्हण आमच्याकडून मागून मागून घेउन जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असा सगळा संवाद ऐकल्यावर मला 'दुर्योधन' पुस्तकातल्या दुर्योधनाच्या तोंडच्या ओळी आठवल्या. त्या मी मित्रांना सांगितल्यावर "समीर 'फंडे' मारायला लागला" अशी माझी टिंगलटवाळी केली गेली. हल्ली कुठल्याही गोष्टीचा खोलवर जाउन विचार केला, चर्चा केली की लगेच लोकांना कंटाळा येतो. 'जमाना इंस्टंट चीजो का है' हेच खर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर पुर्वी म्हणे जात आणि वर्ण या दोन निराळ्या गोष्टी होत्या. जात ही जन्मापासून मनुष्याला चिकटणारी गोष्ट आहे तर वर्ण हा मनुष्याला स्वत:च्या कर्तृत्वाने मिळतो. त्यामुळे जातीने ब्राम्हण असणारा मनुष्य जेव्हा हातात खडग घेऊन रणांगणात जातो तेव्हा तो वर्णाने क्षत्रीय म्हणून ओळखला जातो. उदाहरण द्यायचे झाले तर परशूरामाचे नाव या प्रकारात मोडेल. या तत्वाचा पुरस्कार केल्यामुळेच दुर्योधनाने कर्णाच्या जातीकडे न बघता त्याच्या पराक्रमाकडे बघितले व त्याला क्षत्रीय म्हणून संबोधले व वागवले असे दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण आज जात हीच मनुष्याची खरी ओळख झाली असून वर्ण ही गोष्ट लोप पावली आहे. आज जर वर्ण-पद्धती चालु असती तर स्वत: मोठमोठ्या पदांवर विराजमान असलेले लोक आरक्षणाच्या कुबड्या जातीच नाव पुढे करुन मिळवु शकले असते? वारंवार सामीष भोजन करून, गळ्यत जान्हव घालायलाही लाजणारे लोक स्वत:ला ब्राम्हण म्हणवून घेउ शकले असते?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116806644826753167?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116806644826753167/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116806644826753167' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116806644826753167'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116806644826753167'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/01/blog-post_06.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116774912750496110</id><published>2007-01-02T20:13:00.000+05:30</published><updated>2007-01-02T20:15:27.520+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>अजुन एक वर्ष आले आणि गेले!गेलेल्या वर्षाने मला अनेक संकल्प करताना व तेच संकल्प काही दिवसानंतर धुळीत मिळवताना बघितले!&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे वर्ष "२००७-बॉन्ड वर्ष" असल्या कारणाने या वर्षीचे मी ७ संकल्प सोडले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. भारत क्रिकेटचा सामना हारला तरी दु:ख मानून घ्यायचे नाही. आपण त्या गावचेच नाही असे दाखवायचे म्हणजे अकारण चिडचीड करणे थांबेल. ( हल्ली लोक भारताच्या पराभवाच्या सुरस कथांना सुरुवात करतात आणि माझ्यातला सच्चा क्रिकेटप्रेमी जागृत झाला की मजा बघत बसतात हे माझ्या लक्षात आलय! )&lt;br /&gt;२. गोविंदाचा चित्रपट चुकूनही बघायचा नाही. हा संकल्प म्हणजे माझ्या "सहनशक्तीचा अंत" कुठे आहे याची जाणीव मला व्हायला लागलीय याचा पुरावा.&lt;br /&gt;३. दिवसातून ४ कप कॉफ़ी प्यायली तर मनुष्य नपूंसक बनू शकतो या धक्कादायक निष्कर्शाच्या सत्यासत्यतेबद्दल प्रयोग न करता दिवसात जास्तीत जास्त ३ ग्लास कॉफ़ी प्यायची. ( आईची शिकवण "विषाची परीक्षा कशाला घ्या?" आयतीच अमलात आणली जाईल! )&lt;br /&gt;४. शाळा-कॉलेजचा कोणताही मित्र भेटला तरी गप्पा मारताना शिक्षकांचा विषय टाळायचा. ( रात्री फार अभद्र आणि भेसूर स्वप्न पडतात नंतर ... )&lt;br /&gt;५. वर्गणी, बक्षीसी, स्वेच्छानिधी('डोनेशन'), दक्षीणा, उधारी या स्त्रीलिंगी चिजांपासून 'सुरक्षीत अंतर ठेवणे'.&lt;br /&gt;६(अ). शक्यतो मुलींना फिरायला घेउन जायचे नाही. आणि गेलोच तर पैशाचे पाकीट घरीच ठेउन मग बाहेर पडायचे.&lt;br /&gt;६(ब). तसेच रोजचा खर्च रोज लिहायचा. अशाने खर्च करण्याची सवय आपोआप जाते असे लोक म्हणतात.&lt;br /&gt;*** ६(अ) संकल्प तडीस जाणे शक्य नाही असे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ६(ब) संकल्पालाही तिलांजली दिली जाईल. कारण मुलींना फिरवले नाही तर खर्च मर्यादीत राहतो असेही बुजुर्ग लोकांचे म्हणणे आहे.&lt;br /&gt;७. "आयुष्यात तू काय काय केल आहेस?" अस नरकाच्या दारावर चित्रगुप्ताने विचारल तर पंचाईत नको म्हणून रोजच्या रोज कंटाळा न करता रोजनिशी लिहायची. ( वरती का खाली पाताळात जिथे कुठे यमाची सभा भरत असेल तेथे 'मायक्रोसॉफ़्ट नेटवर्कींग' पोचले असेल अशी आशा बाळगून ब्लॉगच 'अपडेट' करायचा. अश्या प्रकारे सकारात्मक दृष्टीकोनाचा विकास होईल. )&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116774912750496110?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116774912750496110/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116774912750496110' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116774912750496110'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116774912750496110'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2007/01/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116757920427496123</id><published>2006-12-31T21:00:00.000+05:30</published><updated>2006-12-31T21:03:24.290+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>एकेकाळी 'पांढरा हत्ती' म्हणून ओळखली जाणारी भारतीय रेलवे नफ़्यात आणून दाखवल्याबद्दल सध्या लालुप्रसाद यादव यांच नाव जगभर गाजतय. त्यामुळे रेलवे कडून प्रवाशांच्या अपेक्षा वाढण अपेक्षीत आहे. पण अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये पण रेलवेच्या ग्राहकांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;काल मुंबईतील सर्वात गजबजलेल्या दादर स्थानकावर मला आलेला अनुभव बघता भारतीय रेलवेबद्दल चाललेला प्रचार हा फ़क्त एका राजकीय खेळीचा भाग तर नाही असा संशय मला येउ लागलाय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवीन संगणकीकृत तिकीटीकरणामुळे कुठल्या कंत्राटदाराचे भले झाले हे रेलवेलाच माहित पण एक तिकीट छापून यायला लागणारी २ मिनिटे आणि कायम मोडलेले अथवा बिघडलेले प्रिंटर, अतिशय उद्धट आणि अप्रशिक्षीत कर्मचारीवर्ग यामुळे काल मला खिडकी पर्यंत पोचायला दीड तास लागला. मी खिडकीशी पोचल्यावर तिकीटाची भेंडोळी संपल्यामुळे व तिथल्या कर्मचा-यांना नविन भेंडोळे प्रिंटरला लावता न आल्यामुळे खिडकीच बंद करण्यात आली. माझ्याकडे प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या 'व्हॅलीडेटींग कुपन' होती. पण ती 'व्हॅलीडेट' करणारी यंत्रच जागेवर नसल्यामुळे खर तर मला रांगेत उभे रहावे लागले होते. कर्मचा-यांना त्या यंत्रांबद्दल अथवा 'कुपन' वर मारायला ठेवलेल्या शिक्क्यांबद्दल विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. 'स्टेशन मास्तर' कडे गेल्यावर 'तुम्हाला एवढ्या रुबाबात विचारायच असेल तर तिकडे 'मुंबई सेंट्रल' ला जाउन तक्रार करा' असे उत्तर मिळाले. "तुमचे नाव काय" विचारल्यावर सुकुमारन असे उत्तर मिळाले. "तुम्ही तक्रार करा मी पाहून घेतो कोण काय बिघाडतय माझ" असे उर्मट उत्तर मिळाले. शेवटी एका अधिका-याने आम्हाला त्याच्याकडील शिक्के मारून 'कुपन' 'व्हॅलीडेट' करून दिली. "व्हॅलीडेटींग मशीन' चा ठेका घेतलेले त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, सतरा शिक्के ठेवले होते ते चोरीला गेले आणि 'प्रिंटर' ची देखभाल करणारी कंपनी बरोबर काम करत नाही, मग आम्ही काय करु साहेब?" हे स्टेशन मास्तरचे केविलवाणे बोल ऐकून काही प्रश्न मनात आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- रेलवे नफ़्यात आली पण प्रवाशांना होणा-या त्रासात किती भर पडली?&lt;br /&gt;- 'रीटर्न' आरक्षणावर १० रुपये जादा आकारण्यात येतात त्याचे कारण काय?&lt;br /&gt;- रेलवेच्या गि-हाईकाला कशी वागणूक द्यावी याचे प्रशिक्षण  कर्मचा-यांना मिळत नाही का?&lt;br /&gt;- एकदा कंत्राट दिल्यानंतर त्यातील अटींचे पुरेपूर पालन केले जाते का यावर रेलवे लक्ष ठेवते का?&lt;br /&gt;- जागतीक पातळीवर जाण्याची भाषा बोलणा-या रेलवेला सर्वप्रथम मुलभूत बाबींकडे लक्ष देणे व फक्त नफ्या-तोट्याच्या व हितसंबंधांच्या कचाट्यातून बाहेर येणे जमाणार आहे का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकूणच नफ्यात आलेल्या या संस्थेकडून ती अधीक मग्रूर व मुजोर न होता लोकांना अधीकाधीक सुखसोयी पुरवेल अशी माफक अपेक्षा आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116757920427496123?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116757920427496123/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116757920427496123' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116757920427496123'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116757920427496123'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/12/blog-post_31.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116675905316787350</id><published>2006-12-22T09:09:00.000+05:30</published><updated>2006-12-22T09:14:13.176+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;a href="http://photos1.blogger.com/x/blogger/2383/2786/1600/612233/baksheespaatr.jpg"&gt;&lt;img style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://photos1.blogger.com/x/blogger/2383/2786/320/9438/baksheespaatr.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;कदाचीत आयुष्यात पहिल्यांदाच मी अभ्यास सोडून बाकी कशात बक्षीस पटकवलय. तस पाहिल तर अखिल भारतीय टोपे-नगर गणेशोत्सव मंडळा तर्फ़े घेतलेल्या ८ वर्षाखालील कॅरम स्पर्धेत मी एकदा तिसरा आलोय ! (तेव्हा तीन स्पर्धकांमध्ये रांउड-रॉबीन पद्धतीने सामने खेळवण्यात आले होते असही अंधूक अंधूक आठवतय!)&lt;br /&gt;&lt;br /&gt; तर या वर्षी आमच्या 'प्रॉडक्ट ग्रूप' ने सप्टेंबर महिन्यात गोव्यात सहल नेली होती. तेव्हा १५ दिवस आधीपासून जोरदार प्रचार, विविध स्पर्धांच्या घोषणा यांनी ऑफ़ीस अगदी दणाणून गेल होत. जवळपास २०० लोक तरी येणार होते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;सहलीच्या पहिल्या दिवसाच आकर्षण ठरली ... गोव्यातील अति-वृष्टी! सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र धो-धो-धो-धो ...!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण त्या दिवशी माझ लक्ष वेधून घेतल होत एका साधारण दीड वर्षाच्या गोंडस मुलिनी! कंपनीतल्याच कुण्या कर्मचा-याची मुलगी ..भारी गोड आणि हसतमुख! नाव काय तर म्हणे ऍलीस! तिच्या बाल-क्रीडा बघण्यात आणि थोड्याफ़ार बालक्रिडांमध्ये मी भाग घेतला! मी बालक्रिडेत दंग असताना काही जण बिकीनी घातलेल्या जलप-यांबरोबर जलक्रीडा करुन आले होते हे मला नंतर समजले! "जे होत ते भल्यासाठीच" अशी मी स्वत:ची समजूत घातली!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसा आमच्या कंपनीने आयोजीत केलेल्या 'कोडॅक (इंग्रजीत याच स्पेलींग सी नी सुरु होत का के नी हे ही मला धड ठाउक नव्हत! आमचे खास दोस्त ओजस सबनीस यांनी मेल करुन ते कळवले! सबनीस, संस्था आभारी आहे! ) मोमेंट' छायाचित्र स्पर्धेचा उत्साह पुर्ण सहलभर जाणवत होता. लोक संधी मिळेल तिथे फोटो काढत होते! त्याच निमित्ताने मित्रांनी आजपर्यन्त फक्त ऑर्कूट वरच बघितलेल्या अनेक मुलींचे फोटो काढून घेतले!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी पण त्या पावसाळी दुपारी सहज हॉटेलात फिरत असताना मला आमच्या एका मित्राची मुलगी रिया त्या छोट्या ऍलीस बरोबर खेळताना दिसली. लहान मुलांचा निरागस भाव कॅमेरात टिपावा या सहज भावनेनी मी बटन दाबल. खर तर रिया ऍलीस चा गालगुच्चा घ्यायच्या वेळचा फोटो काढायचा माझा प्रयत्न होता पण ती वेळ बरोब्बर साधता आली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो! "निरागस बाला" या शिर्षकाबरोबर दिलेल्या या फोटोने चक्क कोडॅक मोमेंट स्पर्धेत प्रथम पारितोषीक पटकवले!&lt;br /&gt;&lt;br /&gt;या लहान मुलांच्या निरागसतेला माझा धन्यवाद! आणि हो, या स्पर्धेसाठी जे कोणी पंच असतील त्यांच्यातल्या स्त्री पंचांना सुद्धा धन्यवाद! ( कारण हा फोटो मी ज्या ज्या ओळखीच्या स्त्रीयांना दाखवला होता त्या त्या सर्व स्त्रीयांनी "चो च्वीट" असा चित्कार काढल्याचे पाहून मी मनोमन "पंचांमध्ये स्त्रीया असल्यास बक्षीस मिळायची शक्यता आहे!"  हा अंदाज आधीच बांधला होता! ;-) ))&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116675905316787350?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116675905316787350/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116675905316787350' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116675905316787350'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116675905316787350'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/12/blog-post_22.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116203691689965606</id><published>2006-10-28T17:30:00.000+05:30</published><updated>2006-10-28T17:31:56.913+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>aaj baryaach diwasaanni lihaayachaa yog aalaa!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज माझ्या मराठी अनुदिनीत मी हे इंग्रजी-मराठी काय लिहीत सुटलोय?का 'जमाना बदल रहा है, तुम भी बदलो' या पालुपदाला मी बळी पडलोय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर्तमानपत्रात खून, मारामा-या, बलात्कार, राजकारण्यांच्या कोलांट्याउड्या, भारतीय क्रीकेट संघाच्या माजी कर्णधारांनी उधळलेली मुक्ताफ़ळ ( ताज उदाहरण : कपिल देवचे "सचिनने 'वेळेत' निवृत्त व्हावे" हे वाक्य! ) ह्या नेहमीच्या बातम्या सोडून जे काही उरत ते वाचण्यात मला फ़ार रस आहे! त्यामुळे माझ्या अनुदिनीतल्या ब-याचश्या प्रकरणांची सुरुवात 'आजच बातमी वाचली की ...' अशी होत असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर मुळ विषयाला बगल देवुन दुसरच च-हाट लावण ह्या तमाम भारतीयांमध्ये असलेल्या गुणाच प्रदर्शन थांबवून जरा मूळ विषयाकडे वळतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज वर्तमानपत्रात वाचल की आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतले ९०% कलाकार आपले हिंदी संवाद 'रोमन' मधून वाचतात. म्हणजे जस मी पहिल्या दोन ओळीत लिहीलय मराठीच, पण देवनागरी लिपी न वापरता रोमन लिपी वापरलीय तसच! एखाद्या लेखकाने चुकून देवनागरीत लिहीलेले संवाद दिल्यास "हे काय दिलय वाचायला, ईंग्रजी मध्ये आणा" असे सांगितले जाते! एकदा या प्रकाराला वैतागुन कुण्या एका लेखकाने एका प्रथितयश नटाला "तुम्ही स्वप्न कुठल्या भाषेत बघता हो?" असा प्रश्न विचारला व त्याला उत्तर मिळाले "ईंग्रजी"!&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सगळ वाचून मला माझे बिट्स पिलानी मधले दिवस आठवले. आमचे एक "हिंदी गाण्यांच्या" कॅसेट्सची देवाण-घेवाण करणारे "झंकार" नावाचे मंडळ होते! किती नादमय नाव, कोणाला सुचल असेल बर? आमच्या 'बॅच' च्या काही मुली जेव्हा झंकारच्या काही कार्यक्रमांत सुत्र-संचालन करायला जायच्या तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या संवादाच्या चिठ्ठ्या असायच्या, आणि मला कायम या एकाच गोष्टीच आश्चर्य वाटत आल की या मुली "दर्शकोसे अनुरोध है के वो शांती बनाये रखे" हे लिहायला अत्यंत सोप असलेल आणि त्यांच्या मातृभाषेत असलेल वाक्य सुद्धा ईंग्रजी मध्ये लिहायच्या!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या देवनागरी सारख्या अत्यंत श्रीमंत लिपीतून ( २६ मुळाक्षरे असलेल्या रोमन पेक्षा देवनागरी कधीही श्रीमंतच! ) लिहिणे लोक बंद करू लागले आहेत याचे कारण काय असेल?&lt;br /&gt;&lt;br /&gt;एस.एम.एस. व संगणक संस्कृतीमुळे ईंग्रजी मध्ये 'टाईप' करणे क्रमप्राप्त झाले आहे, आणि मग सगळ्याच मातृभाषेतल्या शब्दांना ईंग्रजीमध्ये पर्यायी शब्द मिळणे कठीण असल्यामुळे ( उदा. लोचा, राडा, शेपूची भाजी ई. ) लोकांनी या शब्दांना रोमन लिपीत तसच्या तसच लिहिण सुरु केल असल्यामुळे हा रोग बळावला असण्याची शक्यता आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अर्धशतक होवुन गेल्यानंतरही ईंग्रजांनी "कारकून तयार करणे" या एकमेव उद्देशातून निर्माण केलेल्या शिक्षणपद्धतीला पर्यायी पद्धत अजुन आपण निर्माण करू शकलेलो नाही. त्यातून "ईंग्रजी लिहिणारा-बोलणारा माणूस म्हणजे साहेब" या गैरसमजातून लोक बाहेर यायलाच तयार नाहीत. तिकडे जपान, चीन, फ़्रांस हे देश जगाला 'तुम्हाला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर पहिले आमची भाषा शिका' असे ठणकावुन सांगत असतानाच भारत "आम्ही आमची भाषा-लिपी बासनात गुंडाळून ठेवायला तयार आहोत" अशी भुमिका घेउन उभा आहे व हे निश्चीतच खेदजनक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज लोकांच्या तोंडात शुद्ध भाषा येण कठीण झालेल असताना त्यांनी शुद्ध भाषेत लिहाव ही अपेक्षा करण तस चूकच आहे. पण म्हणून केवळ ईंग्रजीच्या सोसापायी आपल्या सहज-सुंदर देवनागरी लिपीची वासलात लावण्यात कुठला शहाणपणा आहे? "फक्त आपणच या अधोगतीकडे जात नाहीयोत, ईंग्रजी पण इतर भाषांमधून किती शब्द उसने घेतेय ते बघ की" असे मला ब-याच लोकांनी ऐकवले आहे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की "चड्डी" हा शब्द ईंग्रजी भाषेत गेल्यावर ते त्या शब्दाला देवनागरीत लिहीत नाहीत, तर त्यांच्याच रोमन भाषेत लिहीतात. पण एकदा वैचारीक गुलामगिरीची सवय झालेल्या लोकांना हे सगळ समजावुन सांगण्याच्या प्रयत्न केला की "गाढवापुढे वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता" ह्या म्हणीची प्रचिती येते!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116203691689965606?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116203691689965606/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116203691689965606' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116203691689965606'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116203691689965606'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/10/aaj-baryaach-diwasaanni-lihaayachaa.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116050777870874894</id><published>2006-10-11T00:43:00.000+05:30</published><updated>2006-10-11T00:46:18.723+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>भारतातील संसद भवनावर हल्ला करणा-या व या गुन्ह्यात दोषी ठरून फाशीची शिक्षा झालेल्या मोहंमद अफ़जल बद्दल विविध राजकीय पुढा-यांना, विचारवंतांना आणि मानवी हक्क संघटनांना अचानक पुळका आलाय. त्यांनी उधळलेली काही मुक्ताफळे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी अफजलला फ़ाशी दिल्यास राज्यातील नागरिकांना चुकीचा संदेश दिला जाईल.&lt;br /&gt;-गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर&lt;br /&gt;&lt;br /&gt;महात्मा गांधींच्या या भूमीत मानवतावादी दृष्टीकोनातून अनेक निर्णय घेतले गेले आहेत. राज्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेवुन सरकारने फ़ाशीचा निर्णय पुढे ढकलावा&lt;br /&gt;-मेहबुबा मुफ़्ती, पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या अध्यक्षा&lt;br /&gt;&lt;br /&gt;भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या शांतिदुतांच्या देशात फ़ाशीची शिक्षा असावी का, यावर समग्र चर्चा घडवून यायला हवी. महंमद अफ़जल याला फ़ाशीऐवजी जन्मठेपच देण्यात यावी.&lt;br /&gt;-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर&lt;br /&gt;&lt;br /&gt;अफजलला फ़ाशी देउन त्याला धर्मांधांच्या नजरेत हुतात्मा होवु देउ नका. त्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल त्याला तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत खितपत पडू द्या. मुलांना शिकवण्याचे सकारात्मक काम त्याला द्या आणि सकाळ संध्याकाळ त्याला स्वच्छतागृह साफ़ करायला लावा.&lt;br /&gt;-खुशवंतसिंग&lt;br /&gt;&lt;br /&gt;देशाच्या संसदेवर हल्ला करणा-या गुन्हेगारा बद्दल जर लोक सहानुभुती ठेवत असतील तर या देशातील लोकांएवढे मोठे षंढ अख्ख्या ब्रम्हांडात शोधूनही सापडणार नाहीत. कुठल्या प्रश्नाचे राजकारण करावे व कुठल्याचे करु नये हे ही न समजण्याएवढे बाळबोध पक्ष व त्यांचे पक्षश्रेष्ठी या देशात असतील, तर इथल्या लोकशाही एवढा फ़ार्स अख्ख्या जगात कुठेही शोधून सापडणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेव्हा संसदेसारख्या अतिमहत्वपुर्ण वास्तूवर हल्ला होतो, तेव्हा तो हल्ला एखाद्या वास्तुवर वा व्यक्तीवर नव्हे तर त्या देशाच्या अस्मितेवर झालेला हल्ला असतो. अश्यावेळी मतांच्या भिकेकडे लक्ष न घालता न्यायव्यवस्थेच्या मदतीने संबंधीत अपराध्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा देणे हा सरकारचा एकमेव उद्देश असला पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आधीच डोळ्याला काळी पट्टी बांधून हातात न्यायदानाचा तराजू घेतलेल्या न्यायदेवतेकडून कठोर शिक्षा मिळणे हे एक कठीण काम होवून बसले आहे. कायद्यात वाटांपेक्षा पळवाटाच जास्त आहेत. त्यातूनही जर एखाद्याला फ़ाशीसारखी कठोर शिक्षा झालीच, तर मानवी हक्क संघटना आणि राजकीय स्वार्थ साधणा-या व्यक्ती त्या निर्णयावर हरकत घेतात. त्यापुर्वी आपण ज्याचा बचाव करत आहोत ती व्यक्ती जगण्याच्या लायक तरी आहे का हा विचार ते करत नसावेत असे वाटते. मग एका अजाण बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करणारी 'धनंजय' नावाची दुष्टप्रवृत्ती असो वा अजाण निष्पाप बालकांचा बळी देणा-या 'गावित भगिनी' असोत वा देशाच्या संसदेवर बॉंबहल्ला करून अनेक सुरक्षा रक्षकांचा हल्ला करणारा अफजल सारखा अतिरेकी असो, या स्वार्थलोलुप व्यक्तींना त्याबद्दल काहीच नसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;महात्मा गांधींची शिकवणूक आठवणा-या याच लोकांना गांधीजींचा 'सत्य-आग्रह' हा विचार तरी माहिती आहे का हे विचारण्याची वेळ आलेली आहे. ह्या प्रसंगी शांततेचा आग्रह धरणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणेच होय. तुम्ही कितीही हैदोस घाला, कितीही लोकांचे जीव घ्या, ह्या देशात तुम्हाला होवु शकणारी मोठ्यात मोठी शिक्षा म्हणजे 'लहान मुलांना शिकवणे!'. जो मनुष्य बॉंबहल्ले करतो तो लहान मुलांना महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महावीर यांचे विचार शिकवेल व समाजात सलोखा निर्माण करेल असे खुशवंतसिंगांना वाटत असेल तर त्यांना दिवा-स्वप्न पाहण्याची सवय लागली असावी असे दिसते. या कैद्यांना तुरुंगात ठेवल्यानंतर ते तिथे खितपत रहात नाहीत. त्यांचे साथीदार आपल्या देशाची विमाने अपहृत करून त्यातील लोकांच्या जीवाच्या बदल्यात ह्या साथीदारांना सोडवून घेउन जातात हे कंदाहार विमान अपहरणाच्या वेळी आपण अनुभवलेच आहे. या उप्परही आपण शहाणे होणार नसू तर मरेपर्यंत सापाला साप न म्हणता दोरीच म्हणणा-या मुर्खासारखी आपली अवस्था होइल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संसदेच्या संरक्षणार्थ आपले जीवन अर्पण केलेल्यांच्या आई-वडिलांचे हुंदके, त्यांच्या जीवनसाथींच्या भग्न मनांतून निघणारे आक्रोश, लहान मुलांनी फ़ोडलेले टाहो हे सर्व आवाज जर या देशाच्या आंधळ्या न्यायदेवतेच्या कानापर्यंत पोचत नसतील व या गुन्हेगारांना केवळ सत्तेच्या दडपणामुळे शासन देणे हिला जमत नसेल तर ही न्यायव्यदेवता केवळ आंधळी वा बहिरीच नाही, तर संपूर्ण पांगळी झाली आहे असे नमूद करावे लागेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116050777870874894?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116050777870874894/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116050777870874894' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116050777870874894'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116050777870874894'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/10/blog-post_11.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-116019956366005454</id><published>2006-10-07T11:06:00.000+05:30</published><updated>2006-10-07T11:09:23.676+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>जगात कुत्रा या प्राण्याला किती किंमत आहे? आज अचानक असा विचार मनात का प्रकट व्हावा? वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी यावी इतकी किम्मत आहे कुत्र्यांना?नाही नाही ... मला कुत्रा चावलेला नाही! बातमीच तशी आहे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;"मुंबईत पाच लाख भटके कुत्रे असल्याचा प्रशासनाचा दावा!"&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर वर दिसायला बातमी साधीच आहे. पण या बातमीमुळे काय काय होवु शकते याची कधी कल्पना केलीय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिली गोष्ट म्हणजे हा पाच लाख आकडा कितपत खरा मानायचा? सरकार दफ़्तरी प्रत्येक गोष्ट कमी कमी करून सांगतात. म्हणजे पुरात १०० कोटींच नुकसान झाल असेल तर सांगायच १० कोटींचच झालय म्हणून! साहेब प्रत्यक्षात संध्याकाळी ८ ला येणार असले तरी सांगायच दुपारी १ लाच येणारेत म्हणून! (आपण आपले ताटकळणा-या लोकांनी साहेबांना घातलेल्या शिव्यांचे एक छान टीपण तयार करायचे!) त्यामुळे हा पाच लाखाचा आकडा म्हणजे "मतदानात पक्षाच कोणी एक लाख मतांनी हारल तरी हजार मतांचाच फ़रक पडला हो" म्हणण्यातला तर प्रकार नाही ना अशी कुजबूज सध्या सुरु आहे. परंतु दुसरीकडे अशीही आवई उठलीय की 'अधीकृत सुत्रांनी(हे कोण असतात?)' पत्रकार परिषदेत जाहीरपणे हा आकडा योग्य असून हा मुंबईतील 'चतुष्पाद वर्गात मोडणा-या श्वान जमातीचा असून धर्मेंद्र्च्या "कुत्ते-कमीने" मधील "कुत्ते" वर्गात मोडणा-या लोकांचा यात समावेश नाही' असे घोषीत केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आतल्या गोटातून (हे कोण असतात?) अशीही एक बातमी कळलीय की विरोधी पक्ष या अहवालातील 'भटक्या' या शब्दावर आक्षेप घेणार असून कुत्र्यांच्या सामाजीक जिवनात विषमता पसरवण्याचा सरकारचा हा कुटील प्रयत्न हाणून पाडण्याचा त्यांचा इरादा आहे! त्यांनी त्यासाठी "कुत्रा तो कुत्रा ... मग तो वर्सोव्यातल्या झोपडपट्टीतला असो वा मलबार हीलवरचा!" , "'भटके' म्हणून अवहेलना करण्यात आलेल्या कुत्र्यांना त्यांचा न्याय्य हक्क ( म्हणजे एक मालक ) मिळालाच पाहिजे!" अश्या आशयाचे कापडी फ़लक तयार करण्याची 'ऑर्डर' दिल्याची कुणकूण आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'कम्युनीस्टांनी' ( हे कोण असतात? ;-) )तर या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलय! त्यांच्या मते कुत्र्यांच्या या भरमसाठ लोकसंख्यमागे बहुराष्ट्रीय औषध विक्रेत्या कंपन्यांचा हात असून आपली 'रॅबीज' रोगावरील औषधे विकली जावीत म्हणून ते हे कुत्रे वापरतात. त्यामुळे कुठल्याही कुत्र्यानी वा कुत्रा चावलेल्या इसमानी या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पुरवलेली औषधे घेउ नयेत असे जाहीर आवाहन त्यांच्यामार्फ़त करण्यात आले आहे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिकडे मनेका गांधी ने सरकारने जाहीर केलेले आकडे ऐकून समाधान व्यक्त केले आहे. कुत्रे हे मानवाचे मित्र असून 'लहान मुले चावल्यावर तुम्ही त्यांचे गालगुच्चे घेउन "पॉलत नाही न कॉरनार अश? शहानी पोग्गी आहे की नाही माझी शोनुली?" अस म्हणता न? मग कुत्रा चावल्यावरच त्रागा का करता?' असा जाहीर सवाल केलाय! कुत्र्यांना बदनाम करणा-या हिंदी चित्रपटांविरुद्ध कारवाईची मागणी त्या करणार असल्याचे समजले.&lt;br /&gt;&lt;br /&gt; सध्या गांधीगिरीचे फ़ॅड जरा वाढलेले असल्याने महाराष्ट्र सरकारला सादर करण्यात आलेला एक महत्वाचा व्यापार विषयक अहवाल गांधीजींच्या तसबिरीमागे दडवून ठेवण्यात आलेला असल्याचे नुकतेच 'ऑपरेशन भू-भू' चे प्रणेते श्री. मांजरमारे यांनी जाहीर केले. त्या अहवालात एवढे महत्वाचे काय होते असे विचारले असता 'मुंबईतील कुत्र्यांना नागालॅंड मध्ये निर्यात करण्याचा ठराव त्यात मांडण्यात आला होता" असेही कळले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परवा माझ्या एका 'कुत्रा गाडीसमोर येउन मोटारसायकलस्वाराला अपघात, स्वाराचे पुढचे दोन दात तुटले!' या बातमीमुळे वर्तमानपत्रात चमकलेल्या माझ्या मोटारसायकलस्वार मित्राला ही पाच लाख कुत्र्यांची बातमी दाखवली. आणि काल संध्याकाळी तो मला मुंबईला जाणा-या इंद्रायणी एक्स्प्रेस मध्ये भेटला. पहिले "सहजच .. जरा काम आहे" असे सांगुन मला टाळल्यावर शेवटी अधीक खोदून खोदून विचारले असता त्याने "वैयक्तीक आकसापोटी कुत्र्यांवर विषप्रयोग करायला" जात असल्याचे कबूल केले!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी त्या मित्राला शुभेच्छा देतानाच ठरवून टाकलय, उद्या या प्रयत्नांत रॅबीज होवून माझा मित्र 'शहीद' झाला तर मी धर्मेंद्रला त्याच्या घरी जाउन सांगेन, 'कुत्ते ... चून चून के मारुंगा ... चून चून के ..." हे तुझ वाक्य माझा मित्र अक्षरश: जगला होता म्हणून....&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-116019956366005454?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/116019956366005454/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=116019956366005454' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116019956366005454'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/116019956366005454'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/10/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115941955589821862</id><published>2006-09-28T10:23:00.000+05:30</published><updated>2006-09-28T10:29:15.910+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>आज भारतातर्फ़े या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी "रंग दे बसंती" चित्रपटाची निवड करण्यात आल्याची बातमी वाचली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;साधारण गेल्या २-३ वर्षांपासून ऑस्कर स्पर्धेतील 'सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट' या पुरस्कारासाठी भारतातून पाठविण्यात येणा-या चित्रपटांबद्दल उहापोह व्हायला सुरुवात झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'मदर इंडीया' आणि 'सलाम बॉंबे' या चित्रपटांनंतर अमीर खानच्या 'लगान' ने ऑस्कर पर्यंत जाण्याची ऊंची गाठली. यात विशेष म्हणजे एका 'व्यावसायीक' चित्रपटाने ऑस्कर साठी भारताच प्रतिनिधीत्व करण हा भारतीय सिनेमाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड होता. समांतर सिनेमा व व्यावसायीक सिनेमा यातल अंतर थोड्या प्रमाणात कमी होत असल्याच जाणवल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तस पाहील तर अमीर खानच्या सदाबहार अभिनयाने नटलेल्या 'लगान'ची मध्यवर्ती संकल्पना 'क्रीकेट' असल्याने, व जगावर फ़ूटबॉलचा व अमेरिकेवर बेसबॉलचा असलेला प्रभाव पाहता हा विषय तिथल्या ज्युरीजच्या कितपत पचनी पडेल हाच मोठा प्रश्न होता. त्यात आपल्या हिंदी चित्रपटातली गाणी हा एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा ठरू शकेल. अमीर खानने सिनेमाच्या जाहीरातीसाठी करोडो रुपये मोजल्याच ऐकल जात. परंतु तिकीटबारीवर विक्रमी ठरलेला हा चित्रपट मानाच ऑस्कर पारितोषीक मिळवु शकला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच्या पुढच्या वर्षी आपल्या मराठी मातीतला 'श्वास' नामक चित्रपट भारतातर्फ़े ऑस्कर साठी नामांकीत केला गेला. कोकणातल्या एका लहान मुलावर आलेले संकट, त्या मुलावर असलेल्या प्रेमापोटी त्याच्या आजोबांची चाललेली फ़रफ़ट, उपचार करता करता त्या लहान मुलात हळूवारपणे गुंतत जाणारा डॉक्टर असा मानवी भावनांचा गुंता या चित्रपटात सुरेखपणे गुंफ़ण्यात आलेला होता. चित्रपटातल्या एकूण एक कलावंतानी पुर्ण ताकदीनिशी आपापली व्यक्तिरेखा उभी केली होती. किंबहुना ते ती व्यक्तिरेखा जगले होते! परंतु एका मराठी निर्मात्याकडे अमेरिकेत जाउन जाहीराती करण्याएवढे पैसे येणार कुठून? ब-याच चित्रपटप्रेमी मंडळींनी निर्मात्याला मदत केली परंतु माई-बाप महाराष्ट्र शासनानी मात्र मदतीचा हात दिला नाही. आणि कोकण कस आहे, कोकणातल अठरा विश्वे दारीद्र ही काय चीज आहे ही गोष्ट अमेरिकेत बसून ए,सी. गाड्यांमधून फ़िरणा-या ज्युरीजना काय समजणार? यामुळे अतिशय आशयगर्भ असुनही ऑस्कर आणण्याच्या बाबतीत मराठी चित्रपटाचा 'श्वास' कमी पडला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चालु वर्ष हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने सुगीचे ठरले आहे. अजुन चित्रपट व्यवसायाचा प्राण गणल्या जाणा-या दिवाळी-ईद चा मुहूर्त तर उजाडायचाच आहे. साधारणपणे वर्षाच्या शेवटी येणारे चित्रपट लोकांच्या जास्त लक्षात राहतात आणि सगळ्या पुरस्कार सोहळ्यात बक्षीस मारुन नेतात असा आजवरचा अनुभव असताना या वर्षीच्या पहिल्या 'सुपरहीट' चा मान मिळवणा-या 'रंग दे बसंती' ने या नामांकनाच्या शर्यतीत 'ओंकारा', 'कभी अलविदा ना कहना', 'लगे रहो मुन्नाभाई' अश्या ताज्या चित्रपटांना मागे टाकले ह्यातूनच या चित्रपटातली ताकद दिसून येते! तस पहायला गेल तर 'विदेशी' कलाकार असलेल्या चित्रपटाला नामांकनात झुकते माप मिळते हा आरोप अजुन तरी कोणी केलेला नाही, परंतु ज्युरीजना चित्रपट आपलासा वाटावा या कारणासाठी अश्या चित्रपटाची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही! पण म्हणून 'रंग दे बसंती' मध्ये 'सबस्टंस' नाही असे मात्र नाही! उत्कृष्ट चित्रीकरण, अमीर खानने 'डी.जे.' च्या व्यक्तीरेखेत भरलेले गहिरे रंग, 'सू' ने 'तुम्हारी मा की आंख' हा संवाद टाकत जिंकलेली भारतीय प्रेक्षकांची मने, अतुल कुलकर्णीची जबरदस्त संवादफेक आणि थोडासा 'डार्क' व वस्तुस्थितीला धरून असलेला शेवट ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू!&lt;br /&gt;&lt;br /&gt;दरवर्षीची भारतीय चित्रपटांकडे काणाडोळा करण्याची वृत्ती टाकून या वर्षीचे परीक्षक 'बी अ रेबल' हा 'रंग दे बसंती' चा संदेश मनावर घेतात का हे येणारा काळच ठरवील!&lt;br /&gt;&lt;br /&gt; 'रंग दे बसंती' ला माझ्या शुभेच्छा!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115941955589821862?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115941955589821862/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115941955589821862' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115941955589821862'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115941955589821862'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/09/blog-post_28.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115725619673005799</id><published>2006-09-03T09:29:00.000+05:30</published><updated>2006-09-04T10:25:23.856+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>पुण्यातले गणपती!&lt;br /&gt;आहाहा!&lt;br /&gt;काय तो थाट ... काय ती आरास!&lt;br /&gt;डोळ्याचे पारणे फ़ेडणारा उत्सव!&lt;br /&gt;&lt;br /&gt;या वर्षीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, पुण्यातील २३ प्रमूख रस्त्यांवरील ( लक्ष्मी रस्ता, विद्यापीठ रस्ता, म.गां. रस्ता, बाणेर रस्ता ई. ई.) गणेशोत्सव मंडळांनी या वर्षीच्या उत्सवातील देखाव्यासाठी एकच विषय निवडला, "चंद्रावरील गणपती"!!! आणि मुख्य म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग चंद्राभ्यास समितीचे भारतातील सभासद सी.द.चंद्रा यान्नी या सर्व देखाव्यांन्ना 'हूबेहूब चंद्रावरचा वाटतोय गणपती' असे प्रशस्तीपत्रक दिल्यामुळे 'सर्वोत्कृष्ट देखावा' पारितोषीकाच्या राजकारणात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला! प्रसिद्ध राजकारणी (यान्ना आपण "क्ष" म्हणू! नसत्या वादात कशाला पडा!) "क्ष" यांच्या मंडळाने या "चंद्रावरील गणपती" ला बक्षीस देण्यास जोरदार आक्षेप घेतल्यामुळे यावर्षी "सर्वोत्कृष्ट गणपती" बरोबरच "सर्वोत्कृष्ट चंद्रावरील गणपती" हे नविन बक्षीस जाहीर करण्यात आले! २३ जणांमध्ये बक्षीस वाटून देण्याची ही जगाच्या इतिहासातली पहिलीच वेळ असेल! या सर्वांवर कडी करणारी गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व २३ मंडळांनी आपल्या यशाचे श्रेय गणपती बाप्पाला न देता 'पुणे म.न.पा. व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( हो हो! कुठल्याही घाटात "अपघाती जागा ... सौजन्य म.रा.र.वि.म." लिहिलेल असत त्यातल म.रा.र.वि.म.!) यान्नी संयुक्तपणे राबवलेल्या एकात्मीक खड्डे विकास योजनेला दिलय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुणेकरांच्या गणपती पाहण्याच्या उत्साहाला आळशी आणि घरबशी लोक उगाच नाव ठेवतात. "काय ती तोबा गर्दी" "कोण जाणार त्या गदारोळात, मला तर बाई गुदमरायला होत" असे संवाद कायमचेच! वर्षातल्या ३६५ पैकी ५ दिवस लोक रस्त्यावर उतरून गणपती बघत चालायला काय लागले, तर ३६० दिवस रस्त्यावर हैदोस घालणा-या वाहनचालकांच्या पोटात दुखायला लागत!अश्याच एका बुडाखाली कार दाबल्याशिवाय घराच्या अंगणातून बाहेर न पडणा-या माणसाने ( पुन्हा एकदा ... श्री. "क्ष" )मला पुणेकर काय चीज असते ते दाखवून दिले!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी : आज गणपती पहायला जायच का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्ष : नाही रे बाबा ! तोबा गर्दी असते ! कार कशी नेणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी : चला की शेठ एक दिवस पायी ! कार रागावणार नाही काही तुमच्यावर एकटे एकटे जाताय म्हणून!&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्ष : पायी! शी! तिथे पाय ठेवायला ही जागा नसते गर्दीत!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी: ( स्वगत : येवढी अक्कल आहे तर मगाशी कार काढायच कशाला म्हणत होतास रे म्हसोब्या? ) छे! काहीतरीच काय? मी जाउन सगळे गणपती पाहून येणारच! ते ही पायी पायी... पुण्यातल्या रस्त्यावर पाय ठेवायला म्हणून जिथे जिथे जागा शिल्लक असेल तिथे तिथे जाउन माझे हे पाय रोवून येइन! ही माझी भीष्मप्रतिन्या आहे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बॅकग्राउंड ला शंख फुंकल्याचा आवाज! आकाशातून सर्व देव माझ्यावर पुष्पवृष्टी करताहेत! ब्रम्हा-विष्णु-महेश आपापल्या जागेवरून यत्किंचीतही न हालता माझ्याकडे पाहून मंद स्मीत करताहेत. आणि माझा मित्र "क्ष" रामायण मालिकेत रामाला भेटायला गेलेला भरत त्याच्या पायांशी जसा लीन होतो तश्या पवित्र्यात माझ्या पायाशी उभा राहून माझे पाय धुतोय" अश्या दिव्य स्वप्नात मी असतानाच "क्ष" चे वासराची शेपटी पिरगाळल्यावर ते ज्या स्वरात ओरडेल, त्या स्वरातले हसणे ऐकू आले व मी परत भूलोकावर ( मर्त्य जगात ... हाय हाय! ) परतलो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्ष : नसत्या प्रतिन्या करू नकोस! अरे तुझी प्रतिन्या पूर्ण झाली तर तु कलियुगातला वामन-अवतार ठरशील ... त्याला तीसरे पाऊल टाकायला बळी राजा तरी मिळाला ! तुला या पुण्यात तिसरे पाऊल टाकायला स्वत:चे वाहन बाजुला करुन जागा करुन देणारा "बळीचा बकरा" मिळाला तरी बाप्पा पावला म्हणायचा!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर "क्ष" ने जमिनीवर खेचल्यापासून व शनवारात राहणारे माझे एक दूरचे नातेवाईक तिंबूनाना यांचे "हॅ हॅ हॅ ... देवळाबाहेरून चपलांची अदलाबदल ( शुद्ध शब्दात सांगायच तर "चोरी"! ) करेल तो भुरटा चोर, आणि गणेशोत्सवात चालत्या माणसाच्या पायतल्या चपला बदलेल तो खरा पुणेकर! " ह्या पुणेकराच्या व्याख्येमुळे गठाळून जावुन तुर्तास मी गणपती बघायला न जाता "विसर्जनाच्या मिरवणूकीची मजा" बघण्यासाठी लक्ष्मी रोडवरील कुंटे चौकातील चिंतुनाना जोशींच्या घराच्या बाल्कनीत २ बाय २ जागेच २० रु. प्रति-तास बोलीवर २ तासांच बूकींग करुन घेतलय! ( "पैसा कुठून आणि कसा काढावा हे फक्त सच्चा पुणेकरच जाणतो" इति चिंतुनाना जोशी )&lt;br /&gt;&lt;br /&gt;गणपती बाप्पा मोरया!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115725619673005799?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115725619673005799/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115725619673005799' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115725619673005799'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115725619673005799'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/09/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115666286573614641</id><published>2006-08-27T12:42:00.000+05:30</published><updated>2006-08-27T12:44:25.746+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>देशाचा स्वातंत्र्यदिन होवून एक आठवडा नाही होत तोच देशातील लोकशाही अधिकार पद्धतीत लोकांच्या प्रतिनिधींचे व्यासपीठ असलेल्या लोकसभेत एक अत्यंत लज्जास्पद प्रकार घडला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या देशाच्या सरकारमधील 'रेलवे' हे एक अत्यंत महत्वाचे खाते सांभाळणा-या लालू प्रसाद यादव यांनी भर सभाग्रुहात एका विरोधकाला शिवीगाळ केला. तसेच त्यांचे मेहुणे साधू यादव यांनी तर चक्क त्या विरोधकाला ठोसा मारायचा प्रयत्न केला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसभेचा आखाडा करणा-या या लोकान्ना पाहून मनात काही प्रश्न उपस्थीत होतात. माझे नाव उद्धव नसल्याने असेल कदाचीत, पण मला 'राज'कारणात विशेष गती नाही. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे जर कुणाला माहीत असतील तर मला जरूर कळवा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. लोकसभेची निवडणूक लढवायची झाल्यास पात्रता अटींमध्ये किमान किती शिव्या याव्यात अशी अपेक्षा आहे?&lt;br /&gt;२. मात्रुभाषेतील शिव्यांचे ( ज्याला आम्ही 'गावठाण शिव्या' म्हणतो ) न्यान ग्रुहीत धरले जाईल का?&lt;br /&gt;३. संसदे-मध्ये हाणामारी करण्याऐवजी सरकार एक 'सर्वपक्षीय लोकतांत्रीक हाणामारी स्पर्धा' का आयोजीत करत नाही?&lt;br /&gt;४. एखाद्या आमदाराने विरोधकांचा काटा काढायला महाभारतात द्यायचे तसे द्वंदाचे आव्हान दिले तर ते स्वीकारावे का?&lt;br /&gt;५. दूरदर्शनने डी.डी. राज्यसभा व डी.डी. लोकसभा ह्य दोन स्वतंत्र वाहिन्या सुरू केल्यापासून हाणामारीचे प्रकार वाढले आहेत का?  या सर्व प्रकारामागे या वाहिन्यांचे 'टी.आर.पी.' रेटींग वाढवण्याचा उद्देश आहे का?&lt;br /&gt;६. तसे असल्यास या हाणामारीत अधीक नाट्यमयता आणण्यासाठी सरकार 'टेन स्पोर्ट' वरील 'डब्ल्यु. डब्ल्यु. एफ़.' या संस्थेशी काही बोलणी का करत नाही?&lt;br /&gt;७. लोकसभेचे कामकाज बघणा-या सामान्य माणसाकडून सरकार 'करमणूक कर' तर गोळा करणार नाही ना?&lt;br /&gt;८. लोकसभेत 'मल्लांसाठी' आरक्षण आणावे का? ते दिल्यास सनी देवल, सुनील शेट्टी, गुड्डी मारुती अश्या तगड्या(अभिनयात नाही!) कलावंतांना कोणते राजकीय पक्ष आपल्याकडे खेचून घेतील?&lt;br /&gt;९. सर्व आमदारांना व खासदारांना यापुढे 'व्यायामशाळा भत्ता' व 'सुका-मेवा भत्ता' व  काही खास लोकांच्या आग्रहास्तव 'चारा भत्ता' देण्यात येइल का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नांची यादी तशी फ़ार मोठी आहे ...पण वरच्या सर्व प्रश्नांपेक्षा या एका शेवटच्या प्रश्नाच उत्तर मिळाल असत तर बर झाल असत अस वाटतय ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या देशात एका रेलवे अपघाताची नैतीक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारा स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या सारखा रेलवे मंत्री निवडून येतो, त्याच देशात लोकसभेत जाउन नैतीकता हा शब्द कशाशी खातात हे सुद्धा माहीत नसेल असे वाटायला लावणारे वर्तन करणारा रेलवे मंत्री निवडून यावा ही लोकशाहीची चेष्टा नाही का?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115666286573614641?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115666286573614641/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115666286573614641' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115666286573614641'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115666286573614641'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/08/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115435182915667396</id><published>2006-07-31T18:44:00.000+05:30</published><updated>2006-07-31T18:47:09.170+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>समजा एखाद्या वेळी तुम्ही गावच्या जत्रेत मित्रांच्या घोळक्यात उनाडक्या करत फ़िरत असतान एक अनोळखी काकू अचानक तुमच्यापुढे येउन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या "बेटा, आमची कार पंक्चर झालीय. घरी फोन करायचाय. जरा मोबाईल देतोस?" तर तुम्ही काय कराल?&lt;br /&gt;&lt;br /&gt;बरोब्बर! तुम्ही प्रथम हळूच हातातल्या घड्याळाकडे बघाल. मग आजूबाजूला खरच कुठे एखादी पंक्चर कार दिसतेय का ह्याचा अंदाज घ्याल. "यावेळी या भागात 'कॉईन बॉक्स' चालू नसतील का?" ह्या प्रश्नाच उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल.पण तेवढ्यात तुमची नजर त्या कारमधून बाहेर पडणा-या गरोदर बाईवर पडेल.त्या दोन्ही बायकांच्या चेह-यावरून "त्या एकंदरीत घरंदाज व संकटात सापडलेल्या अबला आहेत" असा विचार मनात पक्का करुन तुम्ही खिशातून तुमचा मोबाईल काढाल व त्या काकुंच्या हवाली कराल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काकू फोनवर कुठलाही पुणेरी-पणा न दाखवता सुजाण नागरिका-सारख फक्त कामाच तेवढच बोलतील. "कार पंक्चर झालीय.नवी पाठवा" येवढे बोलून काकु फोन तुमच्या हातात देतील. वरुन तोंड भरून आशिर्वाद मिळतील. आणि तुम्हीसुद्धा एका गरजूला मदत केल्याच मानसिक समाधान मिळवून मित्रमंडळीत गुंग व्हाल!&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुस-या दिवशी सकाळी गावातल्या प्रमूख बाजारपेठेत २ प्रचंड मोठे बॉंबस्फोट होतील. हजारो लोक म्रुत्यूमुखी पडतील. गुप्तचर यंत्रणांची तपासचक्र वेगानी फ़िरु लागतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्फोटाच्या दुस-या दिवशी "अतिरेक्यांची स्फोटाच्या आदल्या रात्री गावच्या जत्रेत एक असाच स्फोट घडवून आणण्याची योजना फ़सली होती" असे पोलीस जाहीर करतील. "आपला जीव थोडक्यात वाचला" या विचाराने तुम्ही सुखी व्हाल ... पण काही क्षणच ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"कार पंक्चर झालीय. नवीन पाठवा." या सांकेतीक शब्दांत अतिरेक्यांनी जत्रेतला स्फोटाचा प्रयत्न फ़सल्याचे त्यांच्या म्होरक्याला कळविले असे प्रत्येक पेपरात छापून येइल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ते वाचत तुम्ही काराग्रुहात; त्या गरोदर बाईचे चित्र डोळ्यासमोर आणत, तिच्या पोटात खरच एक निष्पाप जीव होता का हजारो निष्पापांचा जीव घेण्यासाठी बांधलेला बॉंब होता यावर विचार करत, हे असले जीवन जगण्यापेक्षा ती कार पंक्चर झाली नसती व तो बॉंब तिथेच फूटून आपला जीव गेला असता तर छान झाले असते  असे स्वत:ला म्हणत तळमळत बसलेले असाल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेव्हा शक्यतो आपला मोबाईल अनोळखी व्यक्तीला वापरायला देउ नका.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काय म्हणालात? हे सगळ सांगणारा मी कोण?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मागचा मनुष्याला शहाणा करण्यासाठी आधी पुढच्यास ठेच खावी लागते.&lt;br /&gt;आपल्या सर्वांच्या जीवन-म्रुत्युच्या या प्रवासातला तुमच्या पुढे चालणारा सहप्रवासी समजा मला हव तर ...&lt;br /&gt;ठेचकाळलेला ...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115435182915667396?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115435182915667396/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115435182915667396' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115435182915667396'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115435182915667396'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/07/blog-post_31.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115320281195457929</id><published>2006-07-18T11:19:00.000+05:30</published><updated>2006-07-18T11:36:52.030+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>त्याच काम आटोपून तो नेहमीच्या ७५ नंबरच्या पी.एम.टी. बसने आपल्या घरी जायला निघाला.पण आज घरी जाताना मनात एक भिती होती. अजुन तरी खडकवासला धरणातून पाणी सोडणार अशी पुर्वसुचना मिळाली नव्हती, पण ती कुठल्याही क्षणी जाहीर होण्याचा धोका होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याची झोपडी नदीच्या काठापासून साधारण २५ ते ३० फूटांवर होती. दरवर्षी पावसाळ्यात एकदा तरी नदीला पूर येइ व पाणी ओसरेपर्यंत त्याच्या जीवात जीव नसे. आणि या वर्षी तर जणू आभाळच फ़ाटले होते! रोज पाऊस वेड्यासारखा कोसळत होता.दररोज वाढणारी पाण्याची पातळी उरात धडकी भरवत होती.&lt;br /&gt;अपार कष्ट करून त्याने त्या छोट्याश्या झोपडीत एक छोटस घरकूल सजवल होत. थोड्याफ़ार सुखसोई  तयार केल्या होत्या. एक महिन्याने बोहल्यावर चढायच्या नुसत्या विचारानेच त्याला गुदगुल्या झाल्यासारखे व्हायचे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्याच विचारांच्या तंद्रीत असतानाच रेडीओ मिर्चीवर चालु असलेल्या कार्यक्रमातला एका प्रथितयश अभिनेत्रीचा आवाज त्याच्या कानावर पडला. "पुण्यात पावसाळ्यात किती मज्जा येते नाही! आणि आपण सगळे कसे पुराची मजा बघायला पुलावर जाउन उभे राहतो! आय लव्ह पुणे!"&lt;br /&gt;"मजा! पुराची मजा!! अहो बाई, तुमची मजा होते पण आमचा जीव जातो हो ..." त्याने मनात विचार केला ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो घराजवळ पोचेस्तोवर पावसाचा जोर बराच वाढला होता. तो बसमधून खाली उतरुन आपल्या झोपडीच्या दिशेने जाउ लागला. त्याच्यात आणि झोपडीच्या मध्ये जेमतेम २०० मीटर लांबीच्य एका पुलाचे काय ते अंतर होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आज पुलावर नेहमीपेक्षा जास्तच वर्दळ दिसतेय. ती पण अश्या पावसापाण्याची...कमालच आहे!" हा विचार करत त्याने स्वत:च्या झोपडीकडे नजर फ़ेकली आणि त्याला धक्काच बसला. नदी दुथडी भरून वाहत होती आणि त्याची अर्धी झोपडी पाण्याखाली गेली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो धावत पळत झोपडीपर्यंत येउन पोचला. नगरपालिकेची एक गाडी नुकतीच परिस्थीतीचा आढावा घेउन तेथे राहणा-या लोकांच्या मदतीसाठी एक ट्रक आणावयास गेली होती. सगळे लोक आपापल्या घरातील महत्वाचे सामान गोळा करण्यात गुंतले होते. त्यानेही मग पगाराच्या दिवशी घेतलेला नवीन ब्लॅक ऍंड व्हाईट टी.व्ही. उचलला व तो एखाद्या सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यासाठी निघाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात कोणीतरी "ट्रक आला रे!" असे ओरडले व तो टी.व्ही. पोटाशी धरून त्या पुलाच्या दिशेनी वेड्या-सारखा धावत सुटला. धावता धावता "ट्रकवाल्यांना जास्त मस्ती चढलीय हल्ली ... गाडी पुलावरून या बाजुला आणायला काय होतय हरामखोरांना ..." हा विचार त्याच्या मनात घोळत होता.&lt;br /&gt;तो पुलावर पोचला, त्याने एकवार त्या ट्रकवाल्याला ओरडून शिव्या देण्यासाठी तिकडे पाहिले मात्र आणि तो जागच्या जागीच थिजला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुलाच्या दुस-या टोकावर असलेला ट्रक पुलाच्या तोंडाशी रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी गाड्यांकडे पाहून जोरजोरात हॉर्न वाजवत होता... पुलावर लोक देहभान विसरून "पुराची मजा" बघत दाटीवाटीने उभे होते... वरुन पाऊस कोसळतच होता ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि तो ... तो भकास नजरेनी त्या चारचाकी गाड्यांचा मालक या गर्दीत नेमका कुठे असेल याचा विचार करत, वसण्यापुर्वीच उधळला गेलेला आपला संसार बघत उभा राहीला...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115320281195457929?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115320281195457929/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115320281195457929' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115320281195457929'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115320281195457929'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/07/blog-post_18.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115268585749975766</id><published>2006-07-12T11:56:00.000+05:30</published><updated>2006-07-12T12:53:01.610+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;a href="http://photos1.blogger.com/blogger/2383/2786/1600/sameer.0.gif"&gt;&lt;img style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://photos1.blogger.com/blogger/2383/2786/400/sameer.0.png" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115268585749975766?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115268585749975766/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115268585749975766' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115268585749975766'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115268585749975766'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/07/blog-post_115268585749975766.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115148385939633594</id><published>2006-06-28T12:55:00.000+05:30</published><updated>2006-06-28T14:13:46.263+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>आपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ...&lt;br /&gt;जरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात ..&lt;br /&gt;त्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हे सदर ....&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;u&gt;याची कानी ... याची डोळा ...&lt;br /&gt;&lt;/u&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रसंग एका क्ष-किरण तपासणीग्रुहातला ... ( एक्स-रे क्लिनीक )&lt;br /&gt;मी दारात पाउल टाकले त्या क्षणापासून आत्तापर्यंत समोरच्या 'रिसेप्सनिष्ट' ने तो बाबा आदमच्या काळातला दिसणारा संगणकाचा डब्बा सुरु करण्याचे आठ 'अयशस्वी प्रयत्न' पुरे केले आहेत ..&lt;br /&gt;संगणक सुरु करण्याची तिची पद्धत दर खेपेला बदलतेय...&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिल्या दोन प्रयत्नांत महाराष्ट्राचे भुषण म्हणून ओळखल्या गेलेल्या एम.एस.ई.बी.ने&lt;br /&gt;( एम.एस.ई.बी. = मनडे-टू सनडे ईलेक्ट्रीसिटी बन्द ) दिलेल्या विजेचे बटण सुरु करणे, संगणकाचे बटण दाबणे व 'मॉनीटर' वर बघणे ह्या साधारण क्रिया ...&lt;br /&gt;पुढच्या दोन प्रयत्नांत सी.पी.यु. गदा-गदा हलविणे या क्रियेचा समावेश ...&lt;br /&gt;पुढील तीन प्रयत्नांत 'की-बोर्ड' वर घणाचे घाव घालणे या क्रियेचा समावेश ..&lt;br /&gt;मला "घणाचे घाव" काय असतात याचे प्रात्यक्षीक दाखविण्याचा तिचा प्रयत्न स्तुत्य!&lt;br /&gt;शेवटच्या आठव्या प्रयत्नात ती मॉनीटर च्या डोक्यावर टपली मारते... अख्खे टेबल हादरते ...&lt;br /&gt;पण तरिही संगणक सुरु झालेला दिसत नाही ...&lt;br /&gt;कारण ती पुन्हा नवव्या प्रयत्ना साठी कंबर कसून तयार! ( चिकाटी आहे हो पोरीत! नाव काढेल ...)&lt;br /&gt;&lt;br /&gt;नववा प्रयत्न सुरु ...&lt;br /&gt;तेवढ्यात तिची दुसरी मैत्रीण तिथे येते ...&lt;br /&gt;बहुदा हिच्याहून जास्त अनुभवी दिसतेय ...&lt;br /&gt;या वेळी संगणकाच्या डोक्यावर टपली, की-बोर्ड ला शाबासकी, सी.पी.यु.चे कौतूक ...&lt;br /&gt;सर्व प्रकार करुन होतात ...&lt;br /&gt;आणि तेव्हाच हे सगळे प्रकार पाहुन नाक मुरडत ती अनुभवी मुलगी स्वत: बिल गेट्स असल्याच्या थाटात सल्ला देते ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अग घाई नको करुस ... पहिले गरम तर होवु दे कॉंप्युटर ला ..."&lt;br /&gt;( हा सल्ला ऐकुन आम्ही गार .. सांगणे न लगे! ;-) )&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115148385939633594?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115148385939633594/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115148385939633594' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115148385939633594'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115148385939633594'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/06/blog-post_28.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115096632840576319</id><published>2006-06-22T12:32:00.000+05:30</published><updated>2006-06-22T14:22:08.466+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>काल रात्री दोन वाजता एस.एम.एस. आल्याची घंटा वाजली. ( घंटा बडवल्यासारखा 'रिंगटोन' लावायची खाज .. बाकी काय! )उठून मेसेज वाचला आणि कपाळावर हात मारुन घेतला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;सौम्य पॉलचा 'मेसेज' होत."आय ऍम युजींग युअर टूथपेस्ट"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनात म्हंटल 'च्यायला वापरली तर वापरली आणि वर बाजुच्या खोलीत राहत असुन मला एस.एम.एस. करतोय ??'&lt;br /&gt;मनात विचार आला एक हाक मारावी जोरात 'इतनी रात मे एस.एम.एस क्या कर रहा है बे झंडू?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण त्याच क्षणी जाणवल ... आपण किती एकटे आहोत ते ... आणि क्रुतघ्न देखील ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;३ वर्ष मी आणि सौम्य आमच्या कॉलेज मध्ये शेजार-शेजारच्या खोल्यांमध्ये राहीलो आहोत ...&lt;br /&gt;एकमेकांच्या सुखा-दु:खाच्या प्रसंगाचे साक्षीदार आहोत ...&lt;br /&gt;घरापासून १५०० किमी दूर राहुनही सौम्य, सुम्या, ओजस, माल्या यांच्या सहवासात कधी एकट एकट वाटल नाही ...पण आज हा मेसेज वाचुन खरच फ़ार एकट एकट वाटतय ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;सौम्यनी काय म्हणून केला असेल हा मेसेज मला?&lt;br /&gt;प्रतिक्षीप्त क्रिया?&lt;br /&gt;दर दोन मिनिटानी एकमेकांशी बोलायची लागलेली सवय?&lt;br /&gt;का रात्री अडीच ला अचानक आलेली कॉलेजच्या सोनेरी दिवसांची आठवण?&lt;br /&gt;का अगदी चुकून?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या बहिणाबाई म्हणतात, "दादा मला तर हल्ली वाटायला लागलय मैत्री म्हणजे काय तर नुसत एकत्र असताना हा-हा ही-ही करण ..बास ... एकदा का शाळा-कॉलेज वेगळी झाली, की तु कोण आणि मी कोण?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरच इतक साध आणि तकलादू आहे हे नात?&lt;br /&gt;फक्त मेसेंजर वर महिन्यातून एखाद वेळेला 'कसा आहेस? काय चाललय?' विचारण्या एवढ औपचारीक?&lt;br /&gt;का आपण ते तस बनवतोय?&lt;br /&gt;का कोषात गुरफ़टून घेताहेत लोक स्वत:ला एखाद्या सुरवंटासारख?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मैत्री टिकवायची असेल तर भेटीगाठी घडत राहिल्या पाहिजेत ...&lt;br /&gt;आणि त्या घडत नसतील तर मुद्दाम घडवून आणल्या पाहिजेत ...&lt;br /&gt;विचार-मंथन चालु असतानाच सौम्यचा ५ मिनिटात दुसरा 'मेसेज' आला ...&lt;br /&gt;'सॉरी दॅट वॉज फ़ॉर समवन एल्स...'&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण दुस-या कोणासाठी तरी असलेल्या त्या मेसेज नी मात्र मला योग्य धडा दिलाय ...&lt;br /&gt;मैत्री टिकवण्याचा ... निभावण्याचा ...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115096632840576319?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115096632840576319/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115096632840576319' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115096632840576319'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115096632840576319'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/06/blog-post_22.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115061423975318800</id><published>2006-06-18T12:04:00.000+05:30</published><updated>2006-06-18T12:33:59.806+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>"जवानी मे ऐसी गलतिया होती ही है" हे भा.ज.पा.चे बुजुर्ग नेते श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचे वाक्य ऐकून आश्चर्य वाटले नाही. विशेषत: त्यांचे निकटवर्ती सहकारी श्री. लालक्रुष्ण अडवाणी यान्नी पाकिस्तानात जाउन इतिहासाला जे नवे पैलु पाडले होते ते बघता हे अपेक्षीतच होते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;बीड जिल्ह्यात ४४ स्वातंत्र्यसैनीक चाळीशीचे आहेत हे व्रुत्त वाचले. धन्य ते 'अजुनही भुत-काळात जगणारे व काळालाही आपली गती विसरायला लावणारे हे स्वातंत्र्यसैनीक' व धन्य ते अशा 'दुर्मीळ मनुष्य-जातीचा शोध लावणारे शासकीय अधिकारी'!&lt;br /&gt;&lt;br /&gt;पद्मश्री सानिया मिर्झा फ़्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फ़ेरीत बाहेर पडली.काय करणार बिचारी! ड्रॉ अवघड आला! पण एक बरे झाले, पहिल्याच फ़ेरीत हारल्यामुळे पुढचे २-३ दिवस तरी तिला मोकळे मिळाले. फ़्रान्स मधील जाहीरात कंपन्यांशी बोलणी करायला २-३ दिवस पुरे होतील नाही का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;निवड समिती हरभजन सिंग ला मामा बनवतेय!समोरचा फ़लंदाज कुट कूट कूटत असतानाही निवड समिती त्याच्यातल्या जागतीक दर्जाच्या ऑफ़स्पिनर वर अन्याय न करता त्याला खेळवते! मग भलेही त्याने एकही बळी न मिळवता ९० षटके टाकली असोत!! पण त्याने सुरेख गोलंदाजी केली असताना, पिचवर सेहवाग हात-हात भर व कुंबळे करंगळीच्या नखाएवढा बॉल वळवत असताना (!!!) भज्जीचे काम पाणी भरणे हा कुठला न्याय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;जाता जाता श्री परेश रावळ यान्ना एक नम्र विनंती..&lt;br /&gt;क्रुपया आपण आता डोळ्यावर वेंधळा चष्मा लावून बावळटाच सोंग घेण बास करा. तुमच्या एकसुरी अभिनयाने तुमचा 'भरत जाधव' होण्याची वेळ आली आहे. हल्ली लोक तुम्हाला परेश रावळ या नावानी न ओळखता 'बाबूराव' नावानी ओळखतात हा तुमच्यातल्या कलाकाराचा विजय असला तरी तुम्ही गुलशन ग्रोवर व्हायचे की नसिरुद्दीन शहा हे ठरवण्याची वेळ आलेली आहे!&lt;br /&gt;--आपला एक शुभचिंतक&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115061423975318800?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115061423975318800/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115061423975318800' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115061423975318800'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115061423975318800'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/06/blog-post_18.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-115028117826831259</id><published>2006-06-14T15:58:00.000+05:30</published><updated>2006-06-14T16:02:58.280+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय पुन्हा दूर पळणार नाही ना पावसामुळे?&lt;br /&gt;अंगात ताप असल्यामुळे घरातून कुठेच बाहेर पडू शकत नाहीये मी ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यात माझ्या घरातील आवाजाचा एकमेव स्त्रोत ( हो, मी अजुन तरी स्वत:शी बोलत नाही ... ) असलेला रेडीओ ह्या पावसाच्या अवेळी प्रकट होण्याच्या बातम्या देतोय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;हात, पाय, मान, घसा, कंबर, पाठ, डोक ई. दुखत असतानाच ज्याच्याकडे विरंगुळा म्हणून बघाव त्या गोष्टीनी असा दगा द्यावा हे काही बरोबर नाही ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात माझ्या मनात विचार येतो "आज माझ्याकडे माझ्या बहिणीने बळकावलेला 'कॉंप्युटर' असता तर किती छान झाल असत ... निदान गाणी तरी ऐकली असती ..."&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि लगेच रेडिओवर "आजचा सामना पावसामुळे वेळेवर सुरु होवु शकणार नाही ... पुढील बातमी हाती येइपर्यंत ऐकुयात हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ..." असा अस्पष्ट आवाज ऐकु येतो ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि मग सुरु होते हिंदी चित्रपट संगिताची लयलूट ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;ये हरियाली और ये रास्ता ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;इम्तेहा ए ईश्क मे हम सारी रात जागे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;तु गंगा की मौज मे जमना किनारा ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मधुबन मे राधिका नाचे रे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकापेक्षा एक मधुर गाणी ऐकुन हा हा म्हणता माझा ताप उतरतो ...&lt;br /&gt;अहो आश्चर्यम!&lt;br /&gt;हे स्वप्न का वास्तव?&lt;br /&gt;माझा मेंदू विचार करु लागतो ... मी कल्पव्रुक्षा खाली तर नाही ना बसलेलो मनात आलेली इच्छा पूर्ण व्हायला?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनाचा एक कोपरा मात्र मला ओरडून ओरडून सांगतोय ... जास्त विचार करु नकोस ... पस्तावशील ... जे ऐकायला मिळतय ते ऐक आणि स्वस्थ पडून रहा ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण शेवटी कुतुहूलमुळे मनाला काही केल्या धीर धरवत नाही ... आणि तो दुष्ट अमंगळ विचार मनात आकाशात चमकणा-या विजेसारखा एक क्षणभर आपले अस्तित्व दाखवून जातो ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेडिओ अचानक 'एखाद्याच्या पार्श्वभागावर चिमटा काढल्यावर जशा आवाजात ओरडतात' तशा आवाजात किंचाळू लागतो ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;हो ... मी तोच विचार केलेला असतो ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"एवढी गाणी झाली पण अजुन हिमेश रेशमियाची कोल्हेकूई कशी नाही ऐकु आली?"&lt;br /&gt;मी अंगातली सर्व चेतना हरवलेल्या एखाद्या प्रेता सारखा पडून राहतो ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि बाजुला कोल्हेकूइ तशीच चालु राहते ... "ओ हुजू.....................र "&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-115028117826831259?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/115028117826831259/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=115028117826831259' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115028117826831259'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/115028117826831259'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/06/blog-post_14.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-114967734370499702</id><published>2006-06-07T14:45:00.000+05:30</published><updated>2006-06-07T16:19:03.776+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>पुणे शहर ...&lt;br /&gt;दिनांक ६ जून २००६ ...&lt;br /&gt;संध्याकाळी ८ ची वेळ ...&lt;br /&gt;मी निघालोय ऑफ़ीसातून घरी जायला ...&lt;br /&gt;आज नशीब जोरावर आहे अस दिसतय ...&lt;br /&gt;ऑफ़ीसातला मित्र पुणे इंजीनिअरींगच्या चौकात सोडतो म्हणाला ...&lt;br /&gt;रेंज हील हून रेलवे रुळाखालून येणारा रस्ता  जुन्या पुणे-मुंबई हाय-वे ला जिथे मिळतो त्या चौकात मला कधी नव्हे तो वाहतुक-पोलीस दिसला ...&lt;br /&gt;या चौकात पोलीस दिसणे हे धुमकेतू दिसण्याप्रमाणे आहे ... अपशकूनी ...!!&lt;br /&gt;या धक्क्यातून मी सावरे-पर्यंत गाडी उजवीकडे वाकडेवाडीकडे जाण्यास वळली होती ...&lt;br /&gt;पुढे दर १०० पावलाच्या अंतरावर गडद भगव्या रंगाची जाकीटे घातलेले पोलीस दिसु लागले ...&lt;br /&gt;शॉपर्स स्टॉप वर आलो आणि सहज रस्त्याच्या उजव्या बाजुला नजर टाकली आणि ब-याच वेळापासुन मनात "काहितरी चुकतय" हा जो विचार चालु होता तो एका क्षणात थांबला...&lt;br /&gt;रस्त्याच्या उजव्या बाजुने जाणारे एकही वाहन दिसत नव्हते ...&lt;br /&gt;एरवी रस्त्याच्या मध्याभागी उड्या मारत खेळणारी झोपडपट्टीतली मुलही तिथे नव्हती ...&lt;br /&gt;फ़ेरीवाले दिसत नव्हते , देशी दारुच्या दुकानावर तोबा गर्दी सुद्धा नव्हती ...&lt;br /&gt;मग मात्र मी काय ते समजलो ...&lt;br /&gt;गाडीतून पुढे नजर टाकताच दिसली हनुमानाच्या शेपटी सारखी पसरलेली वाहनांची भली मोठी रांग ... आता येथेच उतरून म.न.पा. ला जाण्यातच शहाणपणा आहे असे समजून मी संगमवाडी ला जाणा-या व तोंडावरच झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाल्याने दयनीय दिसणा-या पुलाच्या थोड पुढे उतरून रस्ता पार केला ..&lt;br /&gt;पुण्यात रस्ता पार करणे एवढे सोपे कधी होते का?बिनविरोध रस्ता पार करायला मिळतोय म्हंटल्यावर मनात एकदा "रांगत रांगत" रस्ता पार करण्याचा निर्माण झाला मोह कसाबसा टाळून मी रस्ता पार केला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोड समोर येउन उजवीकडे संचेतीच्या पूलावर चढत असताना बघतो तर तिथे पण अशीच मोठी रांग ...&lt;br /&gt;ती पण संचेती हॉस्पीटलच्या समोर असलेल्या चौकापासून, पुल चढून पुलाच्या दुस-या टोकापर्यन्त पसरलेली!&lt;br /&gt;मी आपला हळूहळू पूल चढत बरोबर पुलाच्या मध्यभागी येउन उभा राहीलो.&lt;br /&gt;"बिचा-या पी.एम.टी. च्या गाड्या कश्या चढणार हो तो पूल शुन्य गती वरुन? काही बसेस मागे घसरु लागल्या उतारावर तर काय होइल हो?" असले खतरनाक विचार ही माझ्या मनात येउन गेले!&lt;br /&gt;पण हा सर्व प्रकार काय आहे हे मात्र काही केल्या उमजत नव्हते ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात समोर पोलिसांची धांदल उडाली आणि मला या सर्व खटाटोपामागचा कार्यकारण भाव कळला ...&lt;br /&gt;माझ्या उजव्या हाताला असलेल्या सी.ओ.ई.पी. कडून एक लाल दिव्याची गाडी आस्ते आस्ते वाकडेवाडीच्या दिशेनी रांगत होती ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि त्याच क्षणी पुलावर उभ्या असलेल्या माझी द्रुष्टी पुलाच्या दुस-या बाजुकडील चौकाकडे वळली ...&lt;br /&gt;तिथेही चौकाच्या मध्यभागी एक लाल दिव्याची गाडी उभी होती ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;चौकातून समोरच्या पुलावर चढलेली वाहनांची रांग कधी एकदा पुढे सरकतेय आणि ५ फ़ूट मोकळी जागा मिळून मी कधी एकदा समोरच्या संचेती हॉस्पीटल मध्ये जातेय याची केविलवाण्या नजरेनी वाट पाहत थांबलेली रुग्ण-वाहीका ...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-114967734370499702?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/114967734370499702/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=114967734370499702' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114967734370499702'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114967734370499702'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/06/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-114853350503904829</id><published>2006-05-25T10:33:00.000+05:30</published><updated>2006-05-25T10:35:05.050+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>पेट्रोल महागणार ...&lt;br /&gt;माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;ओ.बी.सी. कोटा वाढणार ...&lt;br /&gt;माझे शिक्षण झाले ... मला काय त्याचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...&lt;br /&gt;जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेअर बाजार पडला ...&lt;br /&gt;मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;हिंदू देवतांची विटंबना होतेय ...&lt;br /&gt;मी धर्मांध नाही ... मला काय त्याचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...&lt;br /&gt;मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...&lt;br /&gt;मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...&lt;br /&gt;आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...&lt;br /&gt;शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...&lt;br /&gt;पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...&lt;br /&gt;मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...&lt;br /&gt;आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला काय त्याचे मला काय त्याचे ...&lt;br /&gt;म्हणत म्हणत जगायचे ...&lt;br /&gt;आणि आपले रोजच ...&lt;br /&gt;कुढत कुढत मरायचे ...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-114853350503904829?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/114853350503904829/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=114853350503904829' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114853350503904829'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114853350503904829'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/05/blog-post_25.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-114775099356553767</id><published>2006-05-16T09:12:00.000+05:30</published><updated>2006-05-16T09:13:13.573+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>युगंधर पुस्तकात अनेक प्रकारच्या बाणांविषयी लिहिलय. त्यातल्या एका प्रकाराबद्दल मनात खुपच औत्सुक्य निर्माण झालय.तो बाण शरीरात गेल्यावर जितका त्रास होतो त्याहुन जास्त त्रास शरीरातून बाहेर काढताना होतो. बाण रक्तनलिका कापल्याखेरीज व स्नायु फ़ाडल्याशिवाय बाहेर येउच शकत नाही असे वर्णन आहे त्याचे!त्याच्या टोकाला जर विष लावले असेल तर? हा म्हणजे "धरल तर चावतय, सोडल तर पळतय" अशातलाच प्रकार!&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण यापेक्षाही अधीक धोकादायक बाण या जगात अस्तित्वात आहे! वर उल्लेखिलेला बाण तरी फ़क्त शरीरात जखमा करतो.पण ह्या बाणाने केलेल्या जखमा थेट मनालाच होतात!आणि मनाला झालेल्या जखमा सहसा भरुन येत नाहीत! हा सर्वशक्तिमान बाण आहे वाक‍बाण!&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुठल्याही शस्त्राने होणार नाही एवढी हानि तोंडून निघालेले शब्द करुन जातात! साक्षात ब्रम्हास्त्र सुद्धा एक वेळ मागे घेता येइल, पण मुखातून सुटलेला शब्दरुपी बाण कधीच मागे घेता येत नाही! आणि त्यातूनच जर तो आपल्या प्रिय व्यक्तीच्या मुखातून आला असेल तर? दृष्य स्वरुपात नसली तरी कायम ठसठसत राहणारी एक वेदना आयुष्याच्या अंतापर्यंत आपली सोबतीण होते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशी एखादी जखम स्वत:च्या मनात ठसठसायला लागली की प्रत्यक्षात साक्षात सुर्याचा पुत्र असलेल्या व केवळ दैवयोगापायी आयुष्यभर 'सुतपूत्र' म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाबद्दल सहानुभूती निर्माण होते.&lt;br /&gt;कर्णाला "मला एकदा आई म्हण" अशी भिक्षा मागणा-या कुंतीला कर्णाने काय उत्तर दिले असेल याचा विचार करता करता सहज मनात आलेल्या ४ ओळी लिहुन आजचे लिखाण संपवतो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुंती वदली अरे कर्णा फ़क्त एकदाच म्हण मला आई!&lt;br /&gt;राजमाता संबोधून का घायाळ करतोस मातेच्या हृदया?&lt;br /&gt;कर्ण वदला कुठे होती ह्या आईची पुण्याई?&lt;br /&gt;जेव्हा "सूतपुत्र" शब्दरुपी बाण करीत होते या कर्णाची मृगया?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-114775099356553767?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/114775099356553767/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=114775099356553767' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114775099356553767'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114775099356553767'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/05/blog-post_16.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-114740827111176540</id><published>2006-05-12T09:59:00.000+05:30</published><updated>2006-05-12T10:01:11.120+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>"याचा भाव किती असेल?" हे वाक्य ऐकल रे ऐकल की अंगाला दरदरून घाम फ़ुटतो माझ्या!आणि त्यात जर हे वाक्य एखाद्या स्त्रीच्या तोंडून बाहेर पडले तर संपलच!"तुम्ही जो भाव सांगाल भागीले दोन वजा दहा रुपये" हे सुत्र आयुष्यभर लक्षात ठेवण्यातच खरा पुरुषार्थ आहे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;"कानातली कितीला घेतली?" याचे उत्तर भारीतली दिसताहेत अस समजून "२५ रुपये" अस दिल्यावर जर "१० रुपयात अश्या ३ जोड्या" हे मिळत असेल तर शहाणा मनुष्य काय करेल?पुढच्या वेळी "अरे व्वा, ५ रुपयाची वस्तू सुद्धा किती चोखंदळपणे निवडता ग तुम्ही बायका! काय सौंदर्यद्रुष्टी असते बायकांची! आपल्याला नाही बुवा जमायच!" असा हुकमी संवाद टाकला रे टाकला की "काय हे! पुरुषांना काडीची अक्कल नसते खरेदीची! येवढी ५०० रुपयांची कानातली आणली तर त्याची तुलना ५ रुपयाच्या त्या फत्र्या कानातल्याशी करावी? तरी बर, १०००च म्हणत होता मेला, कस बस त्याला ५०० रुपयात गप्प केल!"हेच उत्तर ऐकु येणार!&lt;br /&gt;&lt;br /&gt;भाजीला गेल्यावरसुद्धा हाच अनुभव! "कोथिंबीर काय भाव?" च उत्तर "३ रुपयाला जुडी" अस आल की शहाणा मनुष्य पुढच्या भाजीवाल्याकडे जातो. आणि "एखादी रणचंडीका शत्रुच्या छाताडावर तलवारीच टोक ठेवुन ज्या विजयी अविर्भावाने जगाकडे द्रुष्टी टाकेल" तश्या नजरेने "५ रुपयात ३ जुड्या ( व सोबत कढिलिंब मिरच्या त्या वेगळ्याच!)" घेउन आलेली स्त्री आपल्याला खिजवत निघून जाते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;या युगानुयुगे उगाळल्या गेलेल्या गोष्टीवर मी आज परत भाष्य करण्याची गरजच काय?गरज आहे! आजचा दिवस "सोनियाचा दिन" आहे!(सोनिया गांधी चार लाख मतानी निवडणूक जिंकली म्हणून म्हणत नाहीये मी!)&lt;br /&gt;आज मी जिंकलोय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकांबद्दल काहीच माहिती नसलेल्या एका स्त्रीनी 'कव्हर' बघुन ९०० रुपयाला आणि माहिती असलेल्या स्त्रीने लोकप्रियता बघुन ७५० रुपयाला असेल असा अंदाज व्यक्त केलेली पुस्तके मी ६०० रुपयात घेउन आलोय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;ता.क. खर तर बाजुच्या दुकानात नंतर तीच पुस्तक ५५० रुपयात मिळाली माझ्या एका मित्राला!पण हिंदी चित्रपटातल्या सारख "ये राज राज ही रहना चाहिये मेरे दोस्त" याचा बंदोबस्त मी करून आलोय १ प्लेट भजी आणि १ कोका-कोलाच्या बदल्यात ...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-114740827111176540?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/114740827111176540/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=114740827111176540' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114740827111176540'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114740827111176540'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/05/blog-post_12.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-114715202216186738</id><published>2006-05-09T10:48:00.000+05:30</published><updated>2006-05-09T11:02:17.333+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>हुश्श...रोज ब्लॉग लिहीन म्हणण सोप पण आचरणात आणण महा कर्मकठीण!वेळ मिळत नाही ही सबब पुरेशी नाही ...आजपासून रोजच्या घडामोडींवरील भाष्य करायचा प्रयत्न करतो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या क्रीकेट पण बन्द आहे .. जगभरातले खेळाडू सध्या अति-क्रिकेट च्या नावानी बोंब मारताहेत ... सेहवागने पण ही बोंब मारावी म्हणजे अतीच झाले! त्याच्या सारख्या "प्रेक्षक मैदानात येण्यापुर्वीच आपण तंबूत जाउन बसणे" हे ब्रीदवाक्य असलेल्या खेळाडूला कसला आलाय अति-क्रिकेट चा त्रास?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रमोद महाजनांवर हल्ला झाला त्या दिवशी मामाचा फोन ...&lt;br /&gt;मामा : "काय रे घोडा वगैरे आहे का तुझ्याजवळ?"&lt;br /&gt;मी : "नाही ...अजुन तरी नाही"&lt;br /&gt;मामा : "बर झाल ... मी अर्ध्या तासात तुला भेटायला येतोय"&lt;br /&gt;&lt;br /&gt;कलियूग आलय हेच खर!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमिताभ बच्चन ने स्वत: शेतकरी असल्याचा पुरावा न्यायालयात मांडला ...तो "एन.आर.आय." होताच, आता "एन. आर. आय. शेतकरी" झाला!या देशात धनिकांना सगळ शक्य आहे ...सर्व काही माफ़ आहे ....पुढची पायरी? "दारीद्र्‌य-रेषेखालील एन.आर.आय. शेतकरी" ( शेतजमीन विदर्भातली ... अनुदान लाटायला मोकळे! )&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजच्या पुरते एवढेच ... :-)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-114715202216186738?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/114715202216186738/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=114715202216186738' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114715202216186738'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114715202216186738'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/05/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-26604796.post-114561914838849530</id><published>2006-04-21T14:14:00.000+05:30</published><updated>2006-04-21T17:08:42.870+05:30</updated><title type='text'></title><content type='html'>खुप दिवसांपासून ठरवत होतो आपणही काही लिहाव म्हणून ... पण योग जुळून येत नव्हता ...मनात एक विचार होता की ज्या आठवड्यात भारतीय क्रीकेट संघ एकही सामना खेळणार नाही त्या आठवड्यात आपल लिखाणकाम सुरु कराव!आता 'लिखाणयोग' अश्या अशक्यप्राय गोष्टींवर अवलंबून ठेवला तर काय होत याचा प्रत्यय आलेला आहे! म्हणून आपण ठरवून टाकलय, यापुढे सेहवाग एक आकडी धावसंख्येवर बाद होईल तो मुहुर्ताचा दिवस मानण्यात येइल!(हे बहिणीला कळायला नको... नाहीतर ती पण मॅच लावण्यावरुन आमच्यात होणार युद्ध विसरून सेहवाग ची "फ़ॅन" होइल ...कारण मुहुर्त म्हंटला म्हणजे खरेदी आली न! ;-) ... पैसे देण्यास भाऊ समर्थ आहे! )&lt;br /&gt;क्रीकेट हा माझा अत्यन्त जीव्हाळ्याचा विषय आहे. तसा तो सर्वच भिड्यांचा आहे.माझ्या आजोबांची जी अंधूकशी छबी माझ्या डोळ्यासमोर आहे तिच्यात त्यान्नी स्वत:च्या हाताने केलेल्या तुळतूळीत टकलाशिवाय लक्षात राहण्यासारखी एकमेव गोष्ट म्हणजे खास क्रीकेट कॉमेंट्री ऐकण्यासाठी कानापाशी लावलेला मोठा स्पीकर!&lt;br /&gt;वाइट एकाच गोष्टीच वाटत ...काही जणान्च्या डोळ्यासमोर आहे स्वत:ची कौतुकाने घास भरवत गोष्ट सान्गणारी पणजी आज्जी! आणि आमच्याकडे आहे आजोबांपेक्षा ठसठशीतपणे आठवणारा काळा स्पीकर!सगळ्यांन्ना आजी-आजोबा काय चीज असते याचा प्रत्यय का मिळू देत नाहे "तो"?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/26604796-114561914838849530?l=mano-patal.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mano-patal.blogspot.com/feeds/114561914838849530/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=26604796&amp;postID=114561914838849530' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114561914838849530'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/26604796/posts/default/114561914838849530'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mano-patal.blogspot.com/2006/04/blog-post.html' title=''/><author><name>Sameer</name><uri>http://www.blogger.com/profile/02342124120649475314</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry></feed>
